Lok Sabha Elections 2024: एसआयओने Students Menifesto प्रसिद्ध केला!

सर्वसमावेशक शिक्षण आणि सामाजिक न्यायावर भर देण्याची मागणी. Lok Sabha Elections 2024: 2 मार्च रोजी टिळक पत्रकार भवन नागपूर येथे, स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (SIO) ने Students Menifesto प्रसिद्ध केला, ज्याचा उद्देश भारतातील शिक्षण, अल्पसंख्याक आणि सामाजिक कल्याणावर परिणाम करणाऱ्या गंभीर समस्यांचे निराकरण करणे आहे. या पत्रकार परिषदेला एसआयओचे महासचिव सलमान मोबीन खान साहेब ...
Read moreMarathi Rajbhasha Din साजरा!

*दारव्हा तालुका प्रतिनिधी चेतन पवार* Marathi Rajbhasha Din : स्थानिक कला व वाणिज्य महाविद्यालय बोरी अरब येथे मराठी भाषा व वाड्मय मंडलाच्या वतीने मराठी भाषा राजभाषादिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कवी प्रा. कवडू राठोड सर उपस्थित होते. तसेच मंचावर आय.क्यू ए.सी.समन्वयक डॉ.असरार खान तर अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप खुपसे ...
Read moreप्रा.डॉ. Ujvala Vasudev Vasekar आचार्य पदविने सन्मानित.

*चन्द्रपूर जिल्हा प्रतिनिधि प्रमोद खिरटकर* मूळची चंद्रपूर येथील आणि श्री गुरुगोविंद सिंग महाविद्यालय चंदीगड (पंजाब)येथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेली प्रा. Ujvala Vasudev Vasekar ही ॲड.वासुदेव व आशा वासेकर यांची कन्या आणि डॉ. विजय नामदेव झाडे मूळचे मु. वणी जि. यवतमाळ आय ए एस वित्तीय सचिव चंदीगड यांच्या पत्नी असून त्यांना नुकतीच देश भगत विद्यापीठ ...
Read moreबाभूळगावच्या शंकरपटात लक्षा व राना अव्वल.

*बाभूळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* ब गटात हिरा सिकंदर,तालुका गटातून चिमणा मारोती प्रथम. बाभूळगाव शहरात बसस्थानक जवळील अभय गुगलीया शेतात भव्य तीन दिवस शंकरपटाचा थरार बाभूळगाव वासियांनी अनुभवला असून यात शंकरपटातील सामान्य गटात अ गटात हिवरा येथील साहेबराव पाटील 7.30 सेकंदात धूम ठोकत प्रथम क्रमांकाचे 51001 बक्षीस तर ब गटात नवनाथ महाराज वखारी वडगाव यांच्या हिरा ...
Read moreFire Accident: पुसद शंहरात अग्नितांडव दुकाने जळून खाक!

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी ईसापुर (धरण)* Fire Accident: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सकाळी अं. ४ ते ५ वाजताच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली ही आग इतकी भीषण होती की या आगीमध्ये तेथील ९ दुकाने जळून खाक झाली. प्राप्त माहितीनुसार आज सकाळी ४ ते ५ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील उत्तर ...
Read moreSushganga Public Schoolमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी : स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित Sushganga Public Schoolमध्ये २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधत एजुफेस्ट अंतर्गत विज्ञान व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. महान शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमण यांच्या रमन इफेक्टचा शोध साजरा करण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. कार्यक्रमाला ...
Read morePM Modi in Yavatmal: यवतमाळच्या जनतेला मोदींनी केले संबोधन, विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन!

PM Modi in Yavatmal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी बुधवारी रोजी दुपारी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एका सभेत महिला बचत गटांच्या एक लाखाहून अधिक सदस्यांना संबोधित केले. 4900 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या अनेक विकास प्रकल्पांचे आज उद्घाटन केले. ओबीसी लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना आखली. त्यांनी महाराष्ट्रातील बचत गटांसाठी 825 कोटी रुपयांचा निधी वितरित करणार असल्याचे सांगितले. ...
Read moreशेतकऱ्यांचा मागण्यासाठी उबाठा गटाचे तहसिलवर मोर्चा.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर दि.29 फेब्रुवारी रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा च्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी कापूस सोयाबीन या पिकाचा पिकविमा शेतकऱ्यांना अजून पर्यंत मिळाला नाही तो त्यांना लवकरात लवकर देण्यात यावा. तसेंच फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट मुळे त्याची नुकसान भरपाई सरसकट 50000 देण्यात यावी. ...
Read moreपकड्डीगडम जलाशय खोलीकरण कालवे दुरुस्ती सिंचनात वाढ करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल.

*चन्द्रपूर जिल्हा प्रतिनिधि प्रमोद खिरटकर* चंद्रपूर जिल्ह्यातील नाबार्ड पुरस्कृत सहाय्यीतदुर्गम आदिवासी भागातील सिंचन क्षमता वाढ करण्यासाठी 1990 कालावधीमध्ये प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले मात्र 11.03 दलघमी जलसंचयनसाठा अपेक्षित असताना गेल्या 30 वर्षात पाटबंधारे विभागाला जलसिंचन साठा उद्दिष्ट साध्य करता आले नाही अर्धवट झालेली कामे अर्धवट कालव्याची कामे तसेच बॅक वाटर क्षेत्रामध्ये डोंगर व मातीचे ढिगारे अर्धवट ...
Read moreकाँग्रेस कमिटीचा तहसील कार्यालयावर शेतकऱ्याचा भव्य आक्रोश मोर्चा!

*नेर तालुका प्रतिनिधि : मुदस्सर शेख* तालुक्यातील हजारो शेतकरी एकवटले तहसीलदारांना दिले निवेदन. यवतमाळ जिल्ह्यात कापूस मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्यामुळे या जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसेच हा जिल्हा आत्महत्यासाठीही अग्रेसर म्हणून गणल्या जाते. उत्पादनापेक्षाही बाजारपेठेत कमी भाव मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झाले असतांनाही, राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्या विषयी ...
Read more