तुम्ही दहशतवादी आहात!” म्हणत नागपुरातील ज्येष्ठ नागरिकाला 21 लाखांचा गंडा. | Nagpur Digital Arrest Scam

दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा बनावट धाक दाखवून सायबर भामट्यांनी केला घात; ‘हा’ थरारक प्रकार वाचून तुमचेही डोळे पांढरे होतील! Nagpur Digital Arrest Scam : सध्या सायबर गुन्हेगारांनी सर्वसामान्यांची झोप उडवली आहे. नागपूरमधून ‘डिजिटल अरेस्ट’ची एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. एका निवृत्त शासकीय अधिकाऱ्याला चक्क दहशतवादी ठरवून, तब्बल २० दिवस घरातच ‘डिजिटल कैदेत’ ठेवण्यात ...
Read moreविदर्भात रेड अलर्ट का जारी झाला? पुढील ४८ तासांचा संपूर्ण अंदाज | Vidarbha Heatwave

Vidarbha Heatwave : विदर्भाची झाली ‘भट्टी’! ब्रह्मपुरीत पारा ४७ पार; आणखी दोन दिवस तीव्र उष्णतेचा ‘रेड अलर्ट’ जारी!उत्तर भारतातही उन्हाची भीषण लाहीलाही; पाहा तुमच्या जिल्ह्यातील तापमानाची काय आहे स्थिती? मे महिन्याच्या कडक उन्हाने सध्या संपूर्ण महाराष्ट्राला होरपळून काढले आहे, त्यातच विदर्भाची स्थिती एखाद्या भट्ट्यासारखी झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार गेला ...
Read moreवीज बिलातून कायमची मुक्ती! आता अवघ्या 2500 रुपयांत घरावर बसणार ‘सोलर पॅनेल’; वाचा सविस्तर योजना | Smart Solar Scheme

Smart Solar Scheme : वाढत्या वीज बिलामुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत आनंदाची बातमी आणली आहे. आता दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ग्राहकांना वीज बिलाच्या त्रासातून कायमची मुक्ती मिळवून देण्यासाठी ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलर’ म्हणजेच ‘स्मार्ट’ योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेमुळे आता अवघ्या अडीच हजार रुपयांमध्ये तुमचे घर ...
Read moreसरकारी नोकरी’चं आमिष… आणि तरुण गमावून बसला ६ लाख रुपये! | Yavatmal Job Fraud

Yavatmal Job Fraud : बेरोजगारीच्या काळात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुण कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात, मात्र याच हतबलतेचा फायदा घेणारे भामटे समाजात मोकाट फिरत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे समोर आली आहे. ‘अन्न व नागरी पुरवठा विभागात’ सरकारी नोकरी लावून देतो, असे खोटे आमिष दाखवून एका सुशिक्षित तरुणाकडून चक्क ६ लाख ...
Read moreआता लाईट गेली तरी फोनची गरज नाही? महावितरणची नवी Smart System चर्चेत! | Smart Meter MSEB

Smart Meter MSEB : महावितरणचा मास्टरस्ट्रोक! आता लाईट जाताच तुमच्या स्मार्ट मीटरवरून थेट नियंत्रण कक्षाला मिळणार माहिती; फोन करण्याची कटकट कायमची मिटणार!तांत्रिकांचा फोन व्यस्त राहण्याची चिंता सोडा; स्मार्ट तंत्रज्ञानामुळे तांत्रिक बिघाड शोधणे होणार अधिक सोपे आणि वीज सेवा होणार हायटेक. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणच्या कार्यालयात फोन लावण्यासाठी होणारी नागरिकांची कसरत आता लवकरच इतिहासजमा होणार आहे. ...
Read moreविदर्भात ‘आगीचे गोळे’ बरसणार? तापमानाचा अंदाज पाहून बसेल धक्का! | Vidarbha Weather Alert

Vidarbha Weather Alert : जर तुम्हाला वाटत असेल की आत्तापर्यंत खूप उकाडा होता, तर येणारे पाच दिवस तुमच्यासाठी अधिक परीक्षेचे असणार आहेत. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा दिला असून नागरिकांना प्रचंड दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी जिल्ह्याचा पारा चक्क ४५.४ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद ...
Read moreST Smart Card Scam Wardha : एसटी स्मार्ट कार्डच्या नावाखाली प्रवाशांची लूट? वर्ध्यात धक्कादायक प्रकार

ST Smart Card Scam Wardha : एसटी महामंडळाच्या बस प्रवासात सवलत मिळवून देणारे ‘एनसीएमसी’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) सध्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या या स्मार्ट कार्डच्या नावाखाली वर्धा जिल्ह्यात खाजगी एजंटकडून प्रवाशांची उघडपणे आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमका घोळ काय? एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, ...
Read moreयवतमाळ जिल्ह्यात ‘रेन अलर्ट’ ॲपचा धमाका; वीज पडण्यापूर्वीच मिळणार धोक्याचा इशारा | Yavatmal Rain Alert App

Yavatmal Rain Alert App : बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता पाऊस नेमका कुठे आहे आणि तुमच्या गावात तो कधी पोहोचणार, याची खडानखडा माहिती थेट तुमच्या मोबाईलवर मिळणार आहे. ‘रेन अलर्ट’ या नवीन तंत्रज्ञानामुळे आता हवामानाचा अंदाज केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता गावपातळीवर अचूकपणे ...
Read moreNagpur Smart City Project : स्मार्ट सिटी’ की नागरिकांची फसवणूक?

Nagpur Smart City Project : ‘स्मार्ट सिटी’ बनण्याचे स्वप्न दाखवून पूर्व नागपूरमधील नागरिकांच्या जमिनी ताब्यात घेतल्या गेल्या, घरे पाडली गेली, पण प्रत्यक्षात विकासाचा ‘स्मार्ट’ पत्ता नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी विकासाचे गाजर दाखवले गेले, मात्र आज हा प्रकल्प विकासापेक्षा नागरिकांच्या छळाचे साधन ठरत असल्याची भावना भरतवाडा, पुनापूर आणि पारडी परिसरात व्यक्त होत ...
Read more