वर्धा जिल्ह्यातील तब्बल २१३ गावांना पुराचा थेट धोका; २७ गावांचा संपर्क तुटणार, प्रशासन हायअलर्टवर | Wardha Flood Alert

Wardha Flood Alert : पावसाळा तोंडावर आला असून वर्धा जिल्हा प्रशासनाने संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण ताकदीने कंबर कसली आहे. भौगोलिक परिस्थिती आणि मागील काही वर्षांमधील पावसाचा पॅटर्न पाहता, यंदा मान्सूनच्या काळात नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, जिल्ह्यातील तब्बल २१३ गावे ही नदीकाठावर वसलेली असून ...
Read more