बाभूळगाव येथील महावितरण कंपनीच्या आवारातील घटना, एका तरुण शेतकऱ्याचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न.

बाभुळगाव तालुका प्रतिनिधी -: मोहम्मद अदीब शेतात पेरलेल्या रब्बी पिकांना पाणी देण्याकरिता वारोवांर खंडित होत असलेल्या वीज पुरवठा मुळे परेशान होऊन व तसेच दोन दिवसापासून शेतशिवारीतील लाईन नसल्याने वारोवर अर्ज देऊन कुठलीही उपाय योजना न केल्याने आज दिनांक 13 रोजी वाटखेड येथील स्वप्नील मुळे 33वर्ष या युवकाने चक्क बाभूळगाव येथील महवितरण कंपनीच्या आवारातील झाडाला फाशी ...
Read moreSkill Development Centre: कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरब येथे टेलरिंग, ब्युटी व मेहंदी कोर्सचा अभिनव उपक्रम.

चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी Skill Development Centre: सद्यस्थितीत कोणतेही सरकार विद्यार्थ्यांना कमी कालावधीत रोजगार मिळवून देऊ शकत नाही. दुसरीकडे कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक कंपन्या कौशल्य संपन्न मनुष्यबळाच्या शोधामध्ये आहे. यामुळे आपल्या ग्रामीण भागातील तरुणांना शहरात नोकरी मिळू शकत नाही. हीच गरज लक्षात घेऊन, ग्रामीण परिसरातील युवा, युवती व महिलाना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची ...
Read moreYellow Mosaic Virus: दारव्हयाच्या तालुका कृषी विभागाने शेतकरी सोडला वार्यावर.

तालुका प्रतिनिधी/दारव्हा चेतन पवार Yellow Mosaic Virus: तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शेतीच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याची तसेच शेतकऱ्यांना ग्रामस्तरावर योजनांची माहिती देणारी यंत्रणा ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची आहे. कृषी अधिकारी कार्यालयातूनच अल्पभूधारक शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो.मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दारव्हा येथील कृषी अधिकारी कार्यालयाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. उपविभागीय कृषी ...
Read moreप्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी कर्जमुक्त हा आनंदाचा सर्वोच्च क्षण.

डॉ. विजय दर्डा यांचे प्रतिपादन : ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात. प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी : सहा वर्षांपूर्वी बंद पडलेली सूतगिरणी पुन्हा सुरू व्हावी, यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. राज्य शासनाचीही साथ मिळाली. राज्यातील एकमेव सहकारी सूतगिरणी भाडेतत्त्वावर देण्यास त्यांनी मंजुरी दिली. आज शेतकरी-कष्टकऱ्यांची ही गिरणी पूर्णपणे कर्जमुक्त झाली असून, हा आयुष्यातील सर्वोच्च क्षण असल्याचे प्रतिपादन ...
Read moreMurder Case: वाघापूर येथे जुन्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून.

आठवड्यात तिसरी घटना : आरोपीचे अवधूतवाडी पोलिसांकडे आत्मसमर्पण. Murder Case: शहरातील वाघापूर टेकडी येथे सकाळी १० वाजता जुन्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपीने स्वत:च अवधूतवाडी पोलिसांकडे आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुली दिली. जिल्ह्यात आठवडभरात खुनाच्या तीन घटना घडल्या आहे. उमरखेड, कळंब आणि शनिवारी यवतमाळ शहरात खून झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. ...
Read moreथंडी वाढली; हृदयविकार, लकव्याचा ज्येष्ठांना धोका.

काळजी घेण्याची आवश्यकता : थंडीपासून स्वत:चा बचाव हाच उपाय. वणी : हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रात्री व पहाटेच्या तापमानात चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. या काळात ज्येष्ठांना हृदयविकार आणि लकव्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. अचानक बदललेले वातावरण, तापमानात झालेली घट यामुळे हृदयविकार किंवा लकवा होण्याची शक्यता बळावते. थंडीमुळे शरीरातील पेशी आकुंचन पावतात. ...
Read moreभाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार आणि उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कारांचे वितरण.

उमरखेड पंचायत समितीच्या वतीने पुरस्कारांचे आयोजन. उमरखेड: सहकारमहर्षी ,शिक्षणमहर्षी लोकनेते माजी आमदार भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार व उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा 2023 जिजाऊ सांस्कृतिक भवन पुसद रोड उमरखेड येथे दि . ९ नोव्हेबर रोजी संपन्न झाला या पुरस्कार वितरण सोहळ्यात ४६ आदर्श शिक्षक व उत्कृष्ठ पंचायत समितीचे कर्मचारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. ...
Read moreनिंगनुर येथे गळफास घेऊन शेतकरी युवकाची आत्महत्या.

ढाणकी: निंगनुर येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय तरुणाने स्वतःच्या शेतातील कुंभीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजताचे सुमारास आढळून आली . विजय केशव भोळे वय अं ३० वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्यांच्याकडे स्वतःच्या नावाने ३ एकर शेती आहे. नेमकेच लग्नाला ७ महिने झाले होते त्याच्या ...
Read moreसोनू खतीब यांची तेलंगणा विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक म्हणून नियुक्ती.

उमरखेड: तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजाचा चेहरा म्हणून परिचित असलेले व दिवंगत खासदार राजीव सातव यांचे निकटचे कार्यकर्ते असलेले युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ सोनू खतीब यांची तेलंगणा राज्य निर्मल विधानसभा मतदार संघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. या याबाबतचे पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे तेलंगणा राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे यांचे कडून सोनु खतीब यांना देण्यात आले ...
Read moreकापूस: पहिल्या दोन वेच्यातच होत आहे कापसाची उलंगवाडी.

दिवाळीतही कापसाची चिंता. यवतमाळ: घरोघरी प्रकाश देणाऱ्या पणत्यांच्या वातीचा कापूस शेतकरी पिकवितो. या वातीला प्रज्वलित करून घरातील अंधार दूर होतो. मात्र, पणत्यांच्या वातीसाठी लागणारा, कापूस पिकविणारा शेतकरी निसर्ग प्रकोपाने बेजार झाला आहे. या स्थितीत मायबाप सरकारकडून कुठलीही मदत दिली जात नाही. यामुळे हताश झालेले शेतकरी कुटुंब दिवाळीच्या पर्वावर अंधारलेल्या घरात उद्याच्या स्वप्नाला साकारण्यासाठी परिस्थितीशी दोन ...
Read more