Anil Deshmukh | Devendra Fadnavis : Thakare पिता-पुत्रांना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, Shyam Manav यांचा खळबळजनक दावा.

उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेना तुरुंगात टाकण्यासाठी शपथपत्र तयार करून सही करा”गृहमंत्री देशमुख”अन्यथा….वाचा देवेंद्र फडणवीसांवर श्याम मानव यांचे आरोप… नेहमी राज्यात अंधश्रध्देबद्दल जनजागरण करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे व त्यावेळी कॅबिनेट मंत्री असलेले त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना तुरुंगात ...
Read moreMaharashtra Rain Update : राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस; पेरण्याही समाधानकारक.

Maharashtra Rain Update : राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस; पेरण्याही समाधानकारक. राज्यात सरासरीच्या १२३.२ टक्के पाऊस झाला असून पेरण्या देखील समाधानकारक झाल्या आहेत. राज्यात पावसाच्या संदर्भात आज बुधवार 24 रोजी कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत पाऊस व पीक पेरण्यांची माहिती सादर केली.या माहितीनुसार राज्यात २२ जुलैपर्यंत ५४५ मि.मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी याच सुमारास ४२२ ...
Read moreVidarbha Rain Alert : दोन दिवसांत विदर्भ व कोंकणात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

Vidarbha Rain Alert : दोन दिवसांत विदर्भ व कोंकणात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कोंकण,विदर्भ व अन्य भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सखळ भागात पावसाचे पाणी साचले आहे,नदी नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक रस्ते या पावसाने जलमय केले आहे. शहरी भागातही सखल भागात पाणी भरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.मुसळधार पावसाचा इशारा ...
Read moreManoj Jarange Patil – MIM युती होणार?

Manoj Jarange Patil – MIM युती होणार? यंदा विधानपरिषदेत कोणत्याही पक्षाने महाराष्ट्रात मुस्लीम समाजाचा एकही सदस्य वा उमेदवारी दिली नाही.या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे अग्रणी नेते मनोज जरांगे पाटील वा मराठा आरक्षणाला समर्थन करणाऱ्या पक्षांसोबत एमआयएम युती करणार का? या मुद्यावर माजी खासदार व पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे.मनोज जरांगे ...
Read moreSharad Pawar and Chaggan Bhujbal Meeting : बारामती तून फोन गेला अन् मराठा आरक्षण वर सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षाचा बहिष्कार.

Sharad Pawar and Chaggan Bhujbal Meeting : बारामती तून फोन गेला अन् मराठा आरक्षण वर सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षाचा बहिष्कार का घेतली मग शरद पवारांची भुजबळांनी अचानक भेट 14 जुलै रोजी बारामती मधून मराठा आरक्षणावर आयोजित जाहीर सभेत राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकी वर बारामतीतून फोन गेल्याने विरोधी पक्षाने बहिष्कार तर टाकला ...
Read moreवसमत बस स्टॅंड कार्नर वरिल अतिक्रमन काढण्याची व या भागात दिवसभर आवैद दारू गुटखा सावकारी जोराने चालू आहे हेही बंद करण्याची मागणी निवेदन देऊन करण्यात आलेली आहे.

वसमत बस स्टॅंड कार्नर वरिल अतिक्रमन काढण्याची व या भागात दिवसभर आवैद दारू गुटखा सावकारी जोराने चालू आहे हेही बंद करण्याची मागणी निवेदन देऊन करण्यात आलेली आहे. हिगोली जिल्हा प्रतिनिधी : काशिनाथ नाटकर वसमत बस स्टॅंड कार्नर पाटील नगर , सिद्धेश्वर शाळे कड जाणाऱ्या रोड वरील अतिक्रमन काढण्या बाबतचे निवेदन येथील सुज्ञ प्रतिष्ठीत नागरीकांनी प्रशासनास ...
Read moreविदयुत तारांना वाऱ्या मुळे झाडांच्या फांदया लागुन बत्ती गुल होण्याचे प्रकारात वाढ.

विदयुत तारांना वाऱ्या मुळे झाडांच्या फांदया लागुन बत्ती गुल होण्याचे प्रकारात वाढ हिंगोली जिल्हा प्रतिनिधी : काशिनाथ नाटकर वसमत शहरातील जयप्रकाश वसाहत , कौठा रोड येथे विदयुत खांबा च्या तारेखालील झाडाच्या फांदया वाढल्याने अवकाळी वाऱ्यामुळे तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन थिंलग्या उडुन डि.पी. वरील फ्युज उडण्यामुळे वारंवार लाईन जात आहे . यामुळे ग्राहकांना व कर्मचारी बांधवाना ...
Read moreBasmath Railway Station : वसमत रेल्वे स्टेशन वर असुविधा.

वसमत रेल्वे स्टेशन वर असुविधा. **हिंगोली जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर** वसमत येथील रेल्वे स्टेशन वर नविन स्टेशन झाल्यावर प्रवाशां करिता असलेले सुविधा अजुन ही इतक्या वर्षानंतरही रेल्वे प्रशासनाने उपलब्द करूण दिले नाही.वेटिंग हॉल व कॅन्टीन असतानाही प्रवाशासाठी उपलब्ध नाही सकाळी पाच वाजता व रात्री उशीरा ही रेल्वे थांबा असल्याने मोठया प्रमाणात आरक्षीत व अनारक्षीत प्रवासी ...
Read moreलोहारागावात भर उन्हाळ्यात पाणीटंचाई.

*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापूर जिल्हा अकोला* २०० लिटर पाण्याठी मोजावे लागतात ५० रुपये. बाळापूर जिल्हा अकोला:- दरवर्षीचा उन्हाळा हा महाराष्ट्रात पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही राज्यात पाणीटंचाई आहे, पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाही तर अकोला प्रशासन सुस्त असल्यामुळे आहे.कारण लोहारा येथील मन नदीवरील कवठा बाॅरेज मागील कित्येक वर्षांपासून बांधुन ठेवले आहे. परंतु त्या धरणात पाणीच अडविले नाही. ...
Read moreराष्ट्रीय लोक अदालतीच्या तारखे मध्ये बदल.

*प्रतिनिधी:- जाकिर अहमद बाळापूर, जिल्हा अकोला* अकोला- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सूचनेनुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतीचे दिनांक 5 मे 2024 रोजी जिल्हा न्यायालय परिसर येथे आयोजन करण्यात आले होते तसेच सर्व तालुका न्यायालय परिसरामध्ये आयोजन करण्यात आले ...
Read more