Yavatmal News : अमरावती विभागात सर्वाधिक ध्वजनिधी संकलन यवतमाळ जिल्ह्यात.

Yavatmal News : अमरावती विभागात सर्वाधिक ध्वजनिधी संकलन यवतमाळ जिल्ह्यात. यवतमाळ जिल्ह्याने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात गेल्या वर्षी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अमरावती विभागात या निधी संकलनात जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी पाहता महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचा राजभवन, मुंबई येथे सत्कार करुन गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया ...
Read moreCrop Loans : महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी?

Crop Loans : महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी? महाराष्ट्रात नवी सरकारी येतात राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहसकट कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. विविध नैसर्गिक आपत्ती मुळे लाखो शेतकरी आर्थिक संकटात असताना शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाहीत,सोयाबीन,कापसाचे दर पडलेलेच आहेत.अश्यात पिकासाठी घेतलेले कर्ज शेतकऱ्यांना दुरापास्त झाले आहे.त्यामुळे राज्यात नवी सरकार सत्तेवर येताच आता लाखो शेतकऱ्यांना आपला पीक कर्ज भरावा ...
Read moreMahila Samman Savings Certificate : आता लाडकी बहिणींना महिला सन्मान योजनेतून मिळणार पैसे

Mahila Samman Savings Certificate : आता लाडकी बहिणींना महिला सन्मान योजनेतून मिळणार पैसे महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे कोट्यावधी महिलांना सरकारकडून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. तर लाडक्या बहिणींना केंद्रातील मोदी सरकारने आधीच महिलांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी आणलेली जी योजना आहे यातून महिलांना बंपर आर्थिक लाभ रिटर्न स्वरूपात मिळत आहे.या योजनेतून महिलांना 7.5% व्याज ...
Read moreSolar Urja Yojana : नागरिकांना या माध्यमातून मिळेल मोफत वीज,काय आहे सोलर उर्जा योजना ?

Solar Urja Yojana : नागरिकांना या माध्यमातून मिळेल मोफत वीज,काय आहे सोलर उर्जा योजना? आपल्या दैनंदिन जीवनात व्यक्तिगत सार्वजनिक उद्योग प्रतिष्ठान,व्यापार आदि सर्व ठिकाणी विजेची मोठ्या प्रमाणात मागणी असते,देशात शासकीय स्तरावर वीज पुरवठा कंपन्यांक्डून पुरविण्यात येणाऱ्या वीजपुरवठामुळे सर्वांना वीज बिल स्वरूपात मोठी रक्कम करावी लागते.मात्र आता केंद्र शासनाने सौर उर्जा {Solar Urja Yojana} माध्यमातून नागरिकांना ...
Read moreYavatmal APMC : यवतमाळ जिह्यातील एपीएमसी मध्ये का होतोय शेतकऱ्यांवर अन्याय ?

Yavatmal APMC : यवतमाळ जिह्यातील एपीएमसी मध्ये का होतोय शेतकऱ्यांवर अन्याय ? खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांची सोयाबीन मोठ्या प्रमाणात निघाली असून ते विकण्यासाठी शेतकरी शासकीय बाजार यार्ड म्हणजेच यवतमाळ सह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणत असताना शेतकऱ्यांना आपला माल ठेवण्यासाठी येथे जागाच नाही आहे.शेतकऱ्यांसाठी जी जागा एपीएमसी मध्ये ठेवण्यात आली आहे,त्या जागेवर मोठ्या ...
Read moreFree Solar Chulha Yojana : महिलांना मिळणार 12 हजार रुपयांचे मोफत सोलर चुल्हा.

Free Solar Chulha Yojana : महिलांना मिळणार 12 हजार रुपयांचे मोफत सोलर चुल्हा.जाणून घ्या पूर्ण माहिती.देशात महिला सक्षमीकरणासाठी तर दुसरीकडे पर्यावरण संरक्षण व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारकडून सोलर पॅनल वर आधारित सौर चुल्हा योजना राबविण्यात येत आहे. केंद्राची ही खूप महत्त्वाची योजना असून देशातील घरेलु महिलांच्या जीवनात या निर्णयामुळे बदल होणार आहे. महिलांना 12000 रुपये ...
Read morePancard 2.0 : असा मिळेल आपल्या ई-मेल वर PAN 2.0 विनामूल्य.

Pancard 2.0 : असा मिळेल आपल्या ई-मेल वर PAN 2.0 विनामूल्य.अनेक शासकीय आणि खाजगी कामांमध्ये तसेच बँकिंग किंवा इतर व्यक्तिगत कामांसाठी पॅन कार्ड (परमनंट अकाउंट नंबर) सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची दस्तावेज आहे. गेल्या अनेक वर्षापासून पॅन कार्ड देशात वापरात आणल्या जात आहे आता सरकारने पॅन कार्ड चे नवीन वर्जन PAN 2.0 लागू केले असून या पॅन ...
Read moreMahayuti Government Maharashtra : ह्या तीन महत्त्वाची खाती भाजप स्वत:कडेच ठेवणार

Mahayuti Government Maharashtra : ह्या तीन महत्त्वाची खाती भाजप स्वत:कडेच ठेवणार.विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर भाजपचे आत्मविश्वास खूप वाढले आहे. त्यामुळेच आता नव्या मंत्रिमंडळात भाजप तीन महत्त्वाच्या खात्यांवर आपला दावा ठोकत आहे मात्र या खात्यांमुळे सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ला सरकार चालविताना नेहमी अडचणींचा सामना करावा लागणार अशी चर्चा राजकीय स्तरावर सुरू आहे.दरम्यान ...
Read more
