शेतकऱ्यांचा मागण्यासाठी उबाठा गटाचे तहसिलवर मोर्चा.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर दि.29 फेब्रुवारी रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा च्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी कापूस सोयाबीन या पिकाचा पिकविमा शेतकऱ्यांना अजून पर्यंत मिळाला नाही तो त्यांना लवकरात लवकर देण्यात यावा. तसेंच फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट मुळे त्याची नुकसान भरपाई सरसकट 50000 देण्यात यावी. ...
Read moreपकड्डीगडम जलाशय खोलीकरण कालवे दुरुस्ती सिंचनात वाढ करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल.

*चन्द्रपूर जिल्हा प्रतिनिधि प्रमोद खिरटकर* चंद्रपूर जिल्ह्यातील नाबार्ड पुरस्कृत सहाय्यीतदुर्गम आदिवासी भागातील सिंचन क्षमता वाढ करण्यासाठी 1990 कालावधीमध्ये प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले मात्र 11.03 दलघमी जलसंचयनसाठा अपेक्षित असताना गेल्या 30 वर्षात पाटबंधारे विभागाला जलसिंचन साठा उद्दिष्ट साध्य करता आले नाही अर्धवट झालेली कामे अर्धवट कालव्याची कामे तसेच बॅक वाटर क्षेत्रामध्ये डोंगर व मातीचे ढिगारे अर्धवट ...
Read moreकाँग्रेस कमिटीचा तहसील कार्यालयावर शेतकऱ्याचा भव्य आक्रोश मोर्चा!

*नेर तालुका प्रतिनिधि : मुदस्सर शेख* तालुक्यातील हजारो शेतकरी एकवटले तहसीलदारांना दिले निवेदन. यवतमाळ जिल्ह्यात कापूस मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्यामुळे या जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसेच हा जिल्हा आत्महत्यासाठीही अग्रेसर म्हणून गणल्या जाते. उत्पादनापेक्षाही बाजारपेठेत कमी भाव मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झाले असतांनाही, राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्या विषयी ...
Read moreMahatashtra Budget 2024 अर्थसंकल्प सादर करताना त्याच्या महत्त्वाच्या घोषणा.

Mahatashtra Budget 2024: अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. महायुती सरकार मधील पहिल्यांदा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान हे निवडणूकीचं वर्ष असल्याने अर्थसंकल्प हा अंतरिम आहे. पुढील 4 महिन्यांसाठी सरकारला खर्चाला लागणार्या पैशाची तरतूद केली जाते. सामान्यपणे या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही नव्या योजनांची घोषणा केली जात नाही. मात्र राज्यासमोरील प्रश्न पाहता अर्थमंत्री ...
Read moreUltraTech Cement Limited, आवारपुर अंतर्गत सार्वजनिक वाचनालयाला स्पर्धा परीक्षा पुस्तके वितरित.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून आपल करिअर घडवाव या साठी प्रत्येक गावात वाचनालय असणे महत्वाचे आहे वाचनालयात वेळोवेळी बदलत्या अभ्यासक्रमानुसार पुस्तकांची गरज विद्यार्थांना जाणवत असते ही बाब विचारात घेऊन नांदा ग्रामपंचायत नी केलेल्या मागणी नुसार नांदा येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय ग्रामपंचायत नांदा ला आज UltraTech Cement Limited. ...
Read moreChandrapur News: गडचांदूर येथे तालुकास्तरीय लोहार समाज वधु वर परिचय मेळावा थाटात संपन्न.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* Chandrapur News: विदर्भ लोहार व गाडी लोहार तत्सम जाती महासंघ नागपूर लोहार समाज विकास संघटना चंद्रपूर व लोहार समाज शाखा गटचांदूर यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभू श्री विश्वकर्मा जयंती व लोहार समाज उपवर वधू चा परिचय मेळावा नुकताच गडचांदूर येथे नव्यानेच समाजाने अधिग्रहीत केलेल्या जागेवरती घेण्यात आला. याप्रसंगी जयंती कार्यक्रमास उद्घाटक ...
Read moreRoad Accident: कोकलेगाव ते शेळगाव रोडवर ट्रक व ट्रॅक्टरचा भीषण अपघात अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* Road Accident: नायगाव तालुक्यातील कोकलेगाव ते शेळगाव छत्री रोडवर भीषण अपघात झाला असून या चणाडाळ घेऊन जाणारा ट्रक व ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक झाली असून यात ट्रॅक्टर ड्रायव्हरला मोठे दुखापत झाली आहे. आणि तो गंभीर जखमी झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. सदर घटना दिनांक 26/2/2024 सायंकाळी आठच्या ...
Read moreAnant Ambani आणि Radhika Merchant प्री वेडिंग सेलेब्रेशन आऊट!

बॉलीवूड, हॉलिवूड आणि अनेक मोठ्या उद्योगपतींचा असणार समावेश. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा Anant Ambani आणि एन्कोर हेल्थकेअर चे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी Radhika Merchant 12 जुलै 2024 रोजी मुंबई लग्नबेडीत अडकणार आहे. हा विवाह भारतातील सर्वात मोठ्या विवाह पैकी एक असेल अशी ...
Read moreहिंगोली जिल्ह्यातील मौजेथोरावा या गावात ग्रामपंचायत चे दुर्लक्ष!

*हिंगोली जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर* हिंगोली जिल्ह्यातील मौजेथोरावा या गावात सरपंच ग्रामसेवक यांचे गावावर दुर्लक्ष असल्यामुळे ग्रामपंचायत च्या मागे मजेत च्या बाजूला उखंडाचे प्रमाण वाढलेले आहे त्याच्या बाजूलाच पाणी फिल्टर असून पाणी फिल्टर च्या पाठीमागे शेणाचा उखंडा असल्यामुळे त्या पाणी फिल्टर मध्ये खिडकीतून आल्या जाऊ शकतात. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या प्रत्येकच कामांमध्ये दुर्लक्ष असल्यामुळे गावावरून ...
Read moreजाणीव एक हात मदतीचा संस्थेने भारी येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्य शाळेत प्लास्टिक निर्मूलन कार्यशाळा घेण्यात आली.

यवतमाळ पासून थोड्या दूरवर असलेल्या भारी गावातल्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्य. व मातोश्री कमलाबाई मांगुळकर (काॅन्वेट) शाळेत सिंगल युज प्लास्टिक कार्यशाला घेण्यात आली. व आपल्या गावातला परिसर व शाळेच्या परिसरात सर्वाना आवडत असलेले वेफर्स, बिस्किट पुडे, आपल्या घरात भाजीपाल्यासाठी वापरण्यात आलेली प्लास्टीक पन्नी ही सर्रास रस्तावर किंवा उकिरड्यावर पडलेल्या दिसतात व आपल्या पर्यावरणाला किती ...
Read more