Nagpur Water Crisis : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! मान्सून लांबल्याने शहरावर जलसंकटाचे सावट.

Nagpur Water Crisis : विदर्भासह नागपूर शहरात अद्यापही मान्सूनने हजेरी न लावल्यामुळे उपराजधानीवर पाणीटंचाईचे मोठे संकट घोंगावू लागले आहे. जून महिना संपत आला तरी उन्हाची तीव्रता कमी झालेली नाही, ज्यामुळे जलशयातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये जर पाऊस आला नाही तर, नागपूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागपूर ...
Read more