आकाशातून बरसतेय आग, रस्त्या-रस्त्यांवर मृत्यूचे तांडव; उष्माघाताने ५ जणांचा घेतला बळी? | Nagpur Heatwave

Nagpur Heatwave : विदर्भातील कडक उन्हाने आता थेट माणसांचे जीव घेण्यास सुरुवात केली आहे.नागपूर शहरात आणि सावनेर भागामध्ये उष्माघातामुळे (Heat Stroke) पाच घटना पुढे आल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांत रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या तीन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, उन्हाच्या तीव्रतेमुळेच हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. ...
Read more