सरकार जनगणनेत कोणते प्रश्न विचारणार? चुकीचं उत्तर दिल्यास कायदा काय सांगतो? | Maharashtra जनगणना 2026

Maharashtra जनगणना 2026 : सावधान! जनगणनेत खोटी माहिती दिली तर होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास; जाणून घ्या नवीन नियम!जनगणना प्रगणकाला चुकीची उत्तरे देणे आता पडणार महागात; माहिती नाकारली तरी होणार कठोर कारवाई. देशाच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली जनगणना प्रक्रिया आता अधिक कडक करण्यात आली आहे. जर तुम्ही जनगणनेसाठी आलेल्या प्रगणकाला माहिती देण्यास नकार दिला किंवा ...
Read more