New District In Maharashtra : महाराष्ट्रात 37 वा नवा जिल्हा हा होणार? नाव ही ठरला,26 जानेवारीला घोषणा?

New District In Maharashtra : महाराष्ट्रात सध्या खूप जिल्हे आहेत आणि येणाऱ्या नवीन वर्षात जानेवारी महिन्यात एका नव्या जिल्ह्याची भर भर पडून राज्यात आता एकूण 37 जिल्हे होणार आहेत. या जिल्ह्याचे नाव सुद्धा निश्चित झाले असून 26 जानेवारीला महाराष्ट्रातील या नव्या जिल्ह्याची घोषणा होऊ शकते. सध्या या नवीन जिल्ह्याबद्दल सोशल प्लॅटफॉर्मवर चर्चा चांगली आहे. त्यामुळे ...
Read more
e-PAN Card : आता डिजिटल स्वरूपात Pancard,लगेच डाऊनलोड करा.

आता डिजिटल रुपात Pancard लगेच e-PAN Card डाऊनलोड करा.प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र आणि बँकिंग संबंधी दस्तावेज म्हणजे परमनंट अकाउंट नंबर अर्थातच पॅन कार्ड (PAN CARD) आहे.टॅक्सव्यवहारात आणि बँकिंग कामकाजात हे अत्यंत गरजेचे असते.आता पॅन कार्ड बनविणाऱ्या राष्ट्रीय प्राधिकरण एनएसडीएल (NSDL) ने याला आधुनिक युगात डिजिटल स्वरूप दिले आहे. काय आहे e-PAN Card कार्ड? ...
Read more
Tips to Boost Internet : तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेटचा स्पीड झाली कमी,तर हे करा उपाय! सुसाट स्पीडने चालेल इंटरनेट!

Tips to Boost Internet : दैनंदिन जीवनात मोबाईल म्हणजे महत्त्वाचा भाग झाला आहे.यात विशेष म्हणजे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्याव्यतिरिक्त बँकिंग आणि इतर ऑनलाईन पेमेंटचे व्यवहार करण्यासाठी मोबाईलची इंटरनेट स्पीड चांगली असायला हवी.मात्र कधी कधी नेटवर्क आणि इतर टेक्निकल समस्येमुळे इंटरनेटची स्पीड कमी होऊन जाते. त्यावेळी सर्वांना अडचणीचा सामना करावा लागतो. ॲप किंवा सॉफ्टवेअर इंटरनेट वापरताना ...
Read more
Free Flour Yojana Maharashtra : महाराष्ट्रात महिलांना मिळणार मोफत पिठगिरणी,जाणून घ्या पूर्ण माहिती.

Free Flour Yojana Maharashtra : महाराष्ट्रात महिलांना आर्थिक निर्भर, स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी विविध योजना आखण्यात आले आहेत. राज्यात शेतकरी विद्यार्थी बेरोजगार उद्योजक यांच्यासाठी विविध योजनेसह महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांवर राज्य सरकार लक्ष देऊन त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून ही यंदाच्या बजेटमध्ये महिला आणि तरुणांसाठी व्यवसाय उभारण्यात मदत व्हावी ...
Read more
Madhya Pradesh IT Raid : मध्य प्रदेश वाहतूक विभागात होता फक्त हवालदार, अन घरातून सापडली 2.95 कोटींची रोकड.

Madhya Pradesh IT Raid : मध्य प्रदेश वाहतूक विभागात होता फक्त हवालदार, अन घरातून सापडली 2.95 कोटींची रोकड. हवालदार सौरभ शर्मा दुबईला झाला फरार.मध्यप्रदेश मध्ये यातायात विभागात हवालदाराची नोकरी केलेल्या सौरभ शर्मा नावाच्या व्यक्तीच्या घरामध्ये कोट्यावधी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. सौरभ शर्मा या हवालदाराने वाहतूक विभागामध्ये फक्त 7 वर्षेच नोकरी केली आणि सरकारी ...
Read more
जाणून घ्या काय आहे PM Internship Scheme 2025 ? दरमहिना मिळणार 5000 रुपये.

PM Internship Scheme 2025 : जगात भारत हा ऐतिहासिक आणि विविध संस्कृती, विविध धर्म,भाषा,परंपरा असलेला देश आहे.यात आता आधुनिक युगात भारताचा तंत्रज्ञानाने विकसित देश असा नावलौकिक झाला आहे. भारतात तंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी उज्वल भविष्य आणि आजीवन रोजगाराची सशक्त साधन झाले आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात विविध क्षेत्रातील नोकरी आहे महत्त्वाच्या झाले आहेत.देशातील विद्यार्थ्यांना ...
Read more
Airtel, Jio New Year Offer : Jio Airtel ची हॅप्पी न्यू इयर ऑफर काय आहे? बाजारात आणले जबरदस्त नवीन रिचार्ज प्लान

Airtel, Jio New Year Offer : Jio,Airtel ची हॅप्पी न्यू इयर ऑफर काय आहे? बाजारात आणले जबरदस्त नवीन रिचार्ज प्लान. देशातील टेलिकॉम क्षेत्रात खूप मोठ्या कंपन्या असलेल्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात नवीन आणि जबरदस्त रिचार्ज प्लान आणले आहे. विशेष म्हणजे या रिचार्ज स्मार्टफोन युजेस करून मोठा प्रतिसाद सुद्धा मिळत ...
Read more
HO Railway Quota : रेल्वे तिकिट कन्फर्म करायची आहे,मग या कोट्याचा वापर करा!

HO Railway Quota : दैनंदिन जीवनात रेल्वे प्रवास हा महत्त्वाचा भाग आहे. सर्वांना लांब पल्ल्यासाठी रेल्वे प्रवास करावा लागतो. यासाठी रेल्वे तिकीट आरक्षित करताना आपली तिकीट कन्फर्म होणे ही चिंतेची बाब असते. रेल्वे बुकिंग मध्ये खूप वेटिंग असल्याने तिकीट कन्फर्म होणे म्हणजे एखादी लढाई जिंकण्यासाठी असते.मात्र तिकीट कन्फर्म करण्यासाठी अनेक पर्याय असते. मात्र सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना ...
Read more
Maharashtra Weather Update : कडाक्याच्या थंडीने गारठले अवघे महाराष्ट्र!,विदर्भात थंडीची लाट.

Maharashtra Weather Update : मागील आठवड्यात सुरू झालेल्या कडाक्याची थंडीमुळे अवघे महाराष्ट्र गारठले आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यात सर्वात कमी तापमान अहिल्यानगरचा 5.6 डिग्री सेल्स आणि पुणे शहरात 6.5 यांच्यापर्यंत खाली कोसळला होता. दरम्यान अख्या विदर्भात कडाक्याची थंडी पडत असून या भागातील सर्व ग्रामीण आणि शहरी भाग गारठले आहे. महाराष्ट्रात डिसेंबर च्या सुरुवातीला यंदा थंडी पडणार ...
Read more
