नगरपंचायतीच्या कचरा डेपोला आग.

कारंजा शहरात खळबळ : अग्निशमन दलाची धडपड. कारंजा (घाडगे) शहरालगत विठ्ठल टेकडी भागात राष्ट्रीय महामार्गाजवळील नगरपंचायतच्या कचरा डेपोला अचानक आग लागली. आज दुपारी साडेबारा वाजेदरम्यान आगीचा भडका उडाल्याने त्याचा धूर आकाशात पोहोचला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. अखेर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या मेहनतीने या आगीवर नियंत्रण मिळविले. राष्ट्रीय महामार्गालगत टायर पंक्चर दुरुस्तीचे दुकान असल्याने ...
Read moreथंडी वाढली; हृदयविकार, लकव्याचा ज्येष्ठांना धोका.

काळजी घेण्याची आवश्यकता : थंडीपासून स्वत:चा बचाव हाच उपाय. वणी : हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रात्री व पहाटेच्या तापमानात चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. या काळात ज्येष्ठांना हृदयविकार आणि लकव्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. अचानक बदललेले वातावरण, तापमानात झालेली घट यामुळे हृदयविकार किंवा लकवा होण्याची शक्यता बळावते. थंडीमुळे शरीरातील पेशी आकुंचन पावतात. ...
Read moreनरसी चौकातील नांदेड रोड येथील प्रसिद्ध बाॅडीगाड चिकन शाॅप येथे चांगल्या कॉलिटी चे गावरान बॉयलर पोल्ट्री कोंबडी मटण उपलब्ध.

नायगाव तालुका प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी चौकातील नांदेड रोड येथील प्रसिद्ध बाॅडीगाड चिकन शाॅप येथे चांगल्या कॉलिटी चे गावरान बाॅयलर पोल्ट्री कोंबडी मटण उपलब्ध आस्ते हे दुकान 70 ते 80 वर्षापासून आहे. आगोदर उसमान साब रानोजीसाब खुरेशी , त्या नंतर हबिबसाब उसमान साब खुरेशी, आता त्याचे वंश जावेदभाई हबिब ...
Read moreभाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार आणि उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कारांचे वितरण.

उमरखेड पंचायत समितीच्या वतीने पुरस्कारांचे आयोजन. उमरखेड: सहकारमहर्षी ,शिक्षणमहर्षी लोकनेते माजी आमदार भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार व उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा 2023 जिजाऊ सांस्कृतिक भवन पुसद रोड उमरखेड येथे दि . ९ नोव्हेबर रोजी संपन्न झाला या पुरस्कार वितरण सोहळ्यात ४६ आदर्श शिक्षक व उत्कृष्ठ पंचायत समितीचे कर्मचारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. ...
Read moreनिंगनुर येथे गळफास घेऊन शेतकरी युवकाची आत्महत्या.

ढाणकी: निंगनुर येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय तरुणाने स्वतःच्या शेतातील कुंभीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजताचे सुमारास आढळून आली . विजय केशव भोळे वय अं ३० वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्यांच्याकडे स्वतःच्या नावाने ३ एकर शेती आहे. नेमकेच लग्नाला ७ महिने झाले होते त्याच्या ...
Read moreसोनू खतीब यांची तेलंगणा विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक म्हणून नियुक्ती.

उमरखेड: तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजाचा चेहरा म्हणून परिचित असलेले व दिवंगत खासदार राजीव सातव यांचे निकटचे कार्यकर्ते असलेले युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ सोनू खतीब यांची तेलंगणा राज्य निर्मल विधानसभा मतदार संघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. या याबाबतचे पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे तेलंगणा राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे यांचे कडून सोनु खतीब यांना देण्यात आले ...
Read moreगावकऱ्यांनी ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात दिली , खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी कौतुकाची थाप दिली व मतदारांचे आभार मानले.

नायगाव तालुका प्रतीनीधी:- सय्यद अजीम नरसीकर नायगांव तालुक्यातील लालवंडी ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे भगवानराव पाटील लंगडापूरे यांच्या पॅनला ९पैकी 8 सरपंच व सदस्य बहुमतांनी निवडून दिल्यामुळे मतदारांचे आभार मानले व सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. खासदार प्रताप पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार अशोक पाटील मुगावकर, प्रविन साले, या प्रसंगी पॅनल ...
Read moreपिंपळगावच्या विविध कामांच्या चौकशीसाठी पंचायत समिती समोर उपोषण.

पिंपळगावच्या विविध कामांच्या चौकशीसाठी पंचायत समिती समोर उपोषण. नायगाव तालुका प्रतिनिधी : नायगाव शहरा जवळ च असलेल्या पिंपळगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत सन 2012 ते 2022 अंतर्गत झालेल्या कामाची तात्काळ समिती नेमून चौकशी करण्यात यावे यासाठी दि. 7 नोव्हेंबर पासून पंचायत समिती समोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. पिपळगाव येथे सन. 2012 ते 2022 या काळातील ...
Read moreकापूस: पहिल्या दोन वेच्यातच होत आहे कापसाची उलंगवाडी.

दिवाळीतही कापसाची चिंता. यवतमाळ: घरोघरी प्रकाश देणाऱ्या पणत्यांच्या वातीचा कापूस शेतकरी पिकवितो. या वातीला प्रज्वलित करून घरातील अंधार दूर होतो. मात्र, पणत्यांच्या वातीसाठी लागणारा, कापूस पिकविणारा शेतकरी निसर्ग प्रकोपाने बेजार झाला आहे. या स्थितीत मायबाप सरकारकडून कुठलीही मदत दिली जात नाही. यामुळे हताश झालेले शेतकरी कुटुंब दिवाळीच्या पर्वावर अंधारलेल्या घरात उद्याच्या स्वप्नाला साकारण्यासाठी परिस्थितीशी दोन ...
Read moreकृषी केंद्राची विधेयक मागे घ्या या मागणीसाठी तीन दिवस कृषी सेवा केंद्र बंद.

नायगाव तालुका प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर कृषी केंद्रातून विक्री होणाऱ्या खते बियाणे व औषधी ह्या शेती उपयोगी साहित्याचे सीलबंद विक्री करीत असताना सदरील मालाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यास आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास याबाबत दोषी ठरवून राज्य शासन कृषी सेवा केंद्रांवर वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबण्याचे विधेयक / कायदे राज्यात आणू पाहत असून ...
Read more