Ayushman Bharat : आता आयुष्मान भारत योजनेत सत्तर वर्षाच्या नागरिकांचाही समावेश,कार्ड बनवा फक्त हे 3 कागदपत्रे देवून.

Ayushman Bharat : आता आयुष्मान भारत योजनेत सत्तर वर्षाच्या नागरिकांचाही समावेश,कार्ड बनवा फक्त हे 3 कागदपत्रे देवून. देशात सर्वसामान्य नागरिक गरीब मध्यमवर्गीय आणि गरजूंना योग्य आरोग्य लाभ निशुल्क मिळावा यासाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध आरोग्य योजना अमलात आणतात. यात सध्या महत्त्वाची आयुष्यमान भारत योजना देशभरात सुरू आहे. या योजनेत केंद्र सरकारने अधिक भर घातली ...
Read moreE-Shram Card : चला सुरुवात झाली ! ई-श्रम कार्ड धारकांच्या खात्यात जमा होतोय दोन हजार रुपयांची रक्कम

E-Shram Card : चला सुरुवात झाली! ई-श्रम कार्ड धारकांच्या खात्यात जमा होतोय दोन हजार रुपयांची रक्कम केंद्र सरकारने सुरू केलेल्या ईश्रम कार्ड यांनी काढले आहे त्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणे सुरू झाले आहे यामुळे कार्डधारकांमध्ये आनंद तर दुसरीकडे ई श्रम कार्ड काढण्यासाठी लोकांमध्ये लगबग ही दिसत आहे. केंद्र सरकारने देशातील असंघटित कामगार वर्ग ...
Read moreRation Card : पुरवठा विभागाचे हेलपाटे घेता का? मग घरी बसूनच काळा आता आपला रेशन कार्ड.

Ration Card : पुरवठा विभागाचे हेलपाटे घेता का? मग घरी बसूनच काळा आता आपला रेशन कार्ड. सरकार गरीब मध्यमवर्गीयांसाठी अन्नधान्य वाटपाचा नियोजन करते, मात्र यासाठी रेशन कार्ड बनवावा लागतो. मग प्रशासनातील तहसील कार्यालय आणि पुरवठा विभागात चक्कर काटून ही जर तुमचा रेशन कार्ड बनत नसेल तर अनेक नागरिक वैतागून जातात. मात्र आता रेशन कार्ड आपण ...
Read moreCorona New Variant 2024 : सावधान! वेगाने पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट ? जाणून घ्या, काय आहेत लक्षणे ?

Corona New Variant 2024 : सावधान! वेगाने पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट? चार वर्षांपूर्वी अख्या जगात थैमान घालून हाहाकार माजविणाऱ्या कोरोना चा नवा व्हेरिएंट अख्या जगात अतिशय वेगात पसरतोय. येणाऱ्या काळात हा नवा व्हेरीएंट जगाचा मोठा भाग संसर्गजन्य करू शकतो. मागील कोरोना व्हेरियंट पेक्षा अधिक प्रभावी होऊ शकतो अशी शक्यता नुकतेच वैज्ञानिकांनी वर्तविली आहे. कोविड 19, ...
Read moreOne Nation One Election : एक देश एक निवडणूक विधेयकपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार?

One Nation One Election : एक देश एक निवडणूक विधेयकपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार? देशात वन नेशन वन इलेक्शन यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येईल. केंद्र शासनाकडून यासाठी निर्णय घेण्यात आला आहे तर दुसरीकडे लवकरात म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. वन नेशन वन इलेक्शन संबंधात कायदा बदल ...
Read morePetrol Diesel Prices : कच्च्या इंधन तेलावरील विंडफॉल टॅक्स शून्यावर, आता Petrol व Diesel च्या किमती कमी होणार ?

Petrol Diesel Prices : कच्च्या इंधन तेलावरील विंडफॉल टॅक्स शून्यावर, आता Petrol व Diesel च्या किमती कमी होणार ? भारत सरकारने विदेशातून तसेच देशात कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर लावण्यात येणारा विंडफॉल टॅक्स आपल्या प्रयत्नातून शून्यावर आणला आहे. हा टॅक्स कमी झाल्याने केंद्र शासनाने 18 सप्टेंबर पासून या टॅक्स संबंधात निर्णय लागू केला आहे.त्यामुळे आता ...
Read moreBSNL आला वेगात,सर्वात स्वस्त प्लॅन सुरु, आता फ्री कॉलिंग करा आणि मिळवा 1.5 जीबी डेटा.

BSNL आला वेगात,सर्वात स्वस्त प्लॅन सुरु, आता फ्री कॉलिंग करा आणि मिळवा 1.5 जीबी डेटा देशात एरवी अनेक संकटाचा आणि खाजगीकरणाचा सामना करणाऱ्या बीएसएनएल ला फायद्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे.टेलिकॉम कंपन्यांचे स्पर्धेत ही शासकीय दूरसंचार यंत्रणा टिकून राहावी, यासाठी बीएसएनएल ने कंबर कसली आहे.बाजारात सर्वात स्वस्त प्लान आणून याचा नेटवर्क स्पीड वाढविण्यासाठी प्रयत्न केला ...
Read moreUPI Transaction New Rules : आता बदलली UPI आर्थिक व्यवहार मर्यादा यूपीआय पेमेंटसाठी आता NCPI चे नवीन पण फायदेशीर नियम.

UPI Transaction New Rules : आता बदलली UPI आर्थिक व्यवहार मर्यादा यूपीआय पेमेंटसाठी आता NCPI चे नवीन पण फायदेशीर नियम. या आधुनिक डिजिटल युगात सर्व लोक आता डिजिटल आर्थिक व्यवहार करतात.आता यूपीआय द्वारे आर्थिक व्यवहार करणाऱ्यांसाठी मर्यादा बदल करण्यात आला असून नवीन यूपीआय व्यवहार मध्ये आयकरदात्यांना फायदा मिळेल. तसेच या नवीन UPI व्यवहार मर्यादमुळे भारतातील ...
Read moreNew Driving Rules Helmet : विशिष्ट नियम न पाळल्यास दुचाकी चालकांना आता थेट 20,000 रुपयांचा दंड,10 सप्टेंबर पासून लागू झाले नवे नियम.

New Driving Rules Helmet : विशिष्ट नियम न पाळल्यास दुचाकी चालकांना आता थेट 20,000 रुपयांचा दंड,10 सप्टेंबर पासून लागू झाले नवे नियम. दुचाकी चालकांना आता सरकारने घालून दिलेले नवीन विशिष्ट नियम न पाडल्यास 20 हजार रुपये पर्यंतचा दंड होणार आहे 10 सप्टेंबर पासून हे नियम लागू करण्यात आली आहे.देशात आधीपासूनच दुचाकी किंवा चार चाकी वाहन ...
Read moreशेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार,PM Kisan Maandhan Yojna नेमकी काय? पात्रता अन् अटी जाणून घ्या…

PM Kisan Maandhan Yojna : शेतकऱ्यांना केंद्र सरकार देणार 3000 रुपये पेन्शन.पेन्शनचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी भरावा लागेल प्रीमियम. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी पी एम किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना दर महिना 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी 55 ते 200 रुपयांचा ...
Read more