विविध मागण्यासाठी दीव्यांग समितीचे तहसीलदारांना निवेदन.

**बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब** दिव्यांग संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश हरिभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग समितीच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन दि. 22फेब्रुवारी रोजी तहसिलदर यांना दिले असून याबाबत मागण्या पूर्ण न झाल्यास या संदर्भात कुठलाही पत्र व्यवहार न केल्यास दि.25फेब्रुवारी पासून जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर काढण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे. दिव्यांग व्यक्तीचे ...
Read moreElection Results: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड स्पष्ट बहुमत आदरणीय PM Narendra Modi यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी विजय.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* Election Results: आज देशामध्ये तीन राज्याचा मोठ्या फरकाने भारतीय जनता पार्टीच्या बाजून जनताजनार्दनांनी कोल दिला. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड स्पष्ट बहुमत आदरणीय PM Narendra Modi यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी विजय झाला त्याबद्दल नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश दादा पवार यांच्या समर्थकांनी नायगाव शहर ...
Read moreKisaan संजय सल्लेवाड यांचा दोन एक्कर Ganna जळून खाक.

ढाणकी: Kisaan संजय सल्लेवाड यांचा दि.२३/१०/२०२३ रोजी., सकाळी दहा वाजताच्या सुमारास डी.पी जवळ झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे दोन एक्कर Ganna जळाला असून खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.बाजूच्या शेतकऱ्यांनी व सल्लेवाड यांनी आग विझविण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आगीची तीव्रता एवढी होती की,आग आटोक्यात येऊ शकली गेली नाही. शेवटी हतास होऊन वर्षभर राबराबून लहानाचा मोठा ...
Read moreपालकमंत्री Sudhir Mungantiwar ने किया रामबाग परिसर में सड़क और नाली निर्माणकार्य का भूमिपूजन.

चंद्रपुर: वनविभाग यह मनुष्य को ऑक्सीजन देनेवाला विभाग है – Sudhir Mungantiwar. हवा को हम पैसों से नहीं खरीद सकते हैं, इसीलिए वन यह धन से अधिक मूल्यवान हैं. इस आशय के विचार जिले के पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ने रामबाग परिसर में सड़क एवं नाली के निर्माणकार्य के भूमिपूजन अवसर पर व्यक्त किए. कहा कि ...
Read moreबजट 900 करोड़, G20 सम्मलेन में खर्च हुआ 4254 करोड़ से ज़्यादा!

Delhi : G20 शिखर सम्मेलन के सफल आयोजन से भारत का कद वैश्विक मंच पर और बढ़ा है. सम्मेलन में शामिल होने आए शीर्ष राष्ट्राध्यक्ष और प्रतिनिधि भारत की सनातन अवधारणा वसुधैव कुटुंबकम से अभिभूत होकर लौटे. यह अलग बात है कि G20 शिखर सम्मेलन के दो दिवसीय आयोजन पर सरकार ने अलग-अलग मदों में ...
Read moreपूरग्रस्तांना “अस्तित्व फाउंडेशन” द्वारे एक हात मायेचा.

यवतमाळ संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. यात अनेक कुटुंबाचे घरदार मालमत्ता व शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक कुटुंब उघड्यावर आलेले आहे.सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या अस्तित्व फाउंडेशन यवतमाळ द्वारे भारी या गावात भेट देण्यात आली तेथील 19 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूची किट चे वाटप करण्यात आले यात डाळ ...
Read more