सकल धनगर समाजाची आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी.

बाभूळगाव ता प्र मोहम्मद अदीब तहसिलदार यांना देण्यात आले निवेदन. महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे अंमलबजावणी करिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळी धनगर बांधवांनी आमरण उपोषण केले तेव्हा सदर उपोषण सोडतेवेळी सरकारने धनगर समाजाला पन्नास दिवसांत आरक्षण प्रश्न निकाली काढण्याचे अभिवचन दिले. पन्नास दिवसात निवृत्त न्यायाधिशाचे अध्यक्षतेखाली एक समिती नेमुन ज्या चार राज्यांनी धनगरांना ...
Read more
संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे एक दिवसीय ठीय्या आंदोलन.

बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब महाराष्ट्र राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचारिकावरील होणाऱ्या आर्थिक व मानसिक अन्याय विरोधात व संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात बाभुळगाव पंचायत समितीच्या आवारात दिनांक 20नोव्हेंबर रोजी एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व संगणक परिचालकांचा आकृतीबंधात समावेश करून वेतन महिन्याच्या निश्चित तारखेस देण्यात यावे. आकृतीबंधात समाविष्ट करण्यास कालावधी लागत ...
Read more
आदिवासींनी आंदोलनासाठी तयार राहावे: Dashrath Madavi

बाभुळगांव: आदिवासींच्या महापुरुषांचे इतिहासाचे विकृतिकरण करुन त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान इथली प्रस्थापित मंडळी करीत आहे. आदिवासींची जात चोरण्याचे प्रकार वाढलेले आहे. एवढेच नव्हे तर जे गढ किल्ले आदिवासींचे आहेत ते हल्ली इतरांच्या नावाने चोरण्याचे प्रकार सुरु झालेले आहेत. हे असेच होत राहीले तर आदिवासींची वाटचाल गुलामीकडे होऊन स्वतः चे अस्तित्व गमावुन बसेल. असे होवु द्यायचे ...
Read more
संविधानाने दिलेला न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी ओबीसींची लढाई – Dr B D Chavhan

26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या OBC एल्गार मेळाव्याला हजर राहण्याचे आवाहन. उमरखेड: इतर मागासवर्गीय जातींसाठी संविधानाने बहाल केलेल्या आरक्षणाचा न्याय हक्क आपल्या लेकरांसाठी अबाधित ठेवण्यासाठी घुसघोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी निकराची लढाई लढण्याची वेळ येऊन ठेपली असून राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत दि 26 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे होणाऱ्या एल्गार मेळाव्याला समस्त ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने ...
Read more
रिसोड येथे जय अनंत महोत्सव चे तिसरे वर्ष.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते* रिसोड : रिसोड येथे भारत माध्यमिक शाळेमध्ये श्री नकुल दादा देशमुख यांच्या संकल्पनेतून जय अनंत महोत्सव साकारण्यात येणार आहे.या महोत्सवामध्ये छत्रपती शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ ,किल्ला, जन्मस्थान, तसेच मंदिर, वारकरी संप्रदाय दिंडी, व मेळाव्याचे आयोजन सोबतच मनोरंजन, जादूगर, महाराष्ट्रीयन लावणी असे अनेक कार्यक्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी हे कलापथक तसेच अनेक प्रकारचे नाटक ...
Read more
Madhav Kohle यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश.

भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुक्याच्या वतीने बोटोणी येथे माजी केंद्रीय गृह राज्यमंञी तथा केंद्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हंसराजजी अहीर यांच्या वाढदिवसानिमित्य आदिवासी प्रबोधन तथा आदिवासी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या प्रसंगी मा.श्री. हंसराजजी अहीर यांचे नेतृत्वात व भाजपा ओबीसी मोर्चा चे राज्य उपाध्यक्ष मा.श्री.राजुभाऊ डांगे, जिल्हा अध्यक्ष मा.श्री .तारेंद्र बोर्डे, प्रदेश ...
Read more
Yusuf Punjani : राष्ट्रवादी काँग्रेस तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न.

Yusuf Punjani : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबूत व्हावे व मा.अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचावी यासाठी संपूर्ण वाशिम जिल्ह्यात पक्ष संघटन कार्य व्यापक प्रमाणात राबविण्यात येते आहे,त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १९ नोव्हेंबर रोजी माहेश्वरी भवन रिसोड येथे ...
Read more
Reading Culture “जनजागृती” साठी शिक्षकाची सायकल भ्रमंती.

आबिद फानन Reading Culture अलीकडे कमी झाली आहे. तरुण वर्ग मोबाईल मध्ये जास्त वेळ देत आहे. यामुळे वाचन कमी झाले आहे. वाचन संस्कृती वाढली पाहिजे त्यासाठी छोटे छोटे प्रयोग झाले पाहिजे,काही उपाय योजना केल्या पाहिजेत. यासाठी जनजागृती करण्यासाठी परभणी येथील शिक्षक विनोद शेंडगे यांनी मागिल १५ तारखेपासून सायकलने परभनी ते नागपूर प्रवास सुरु केला आहे. ...
Read more
शिकेल तोच टिकेल – Dr. Vishnu Ukande

इवळेश्वर येथे क्रांतीसुर्य बीरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी. इवळेश्वर येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी Dr. Vishnu Ukande यांनी उपस्थित राहून आदिवासी समाजाला सर्वच क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगून यापुढे शिकेल तोच टिकेल असे मत व्यक्त केले, आदिवासीच्या इतिहासात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचे अतिशय महत्व आहे, अगदी ...
Read more
घाटंजी येथे वाघाडी नदीवर एक 62 वर्षीय वृद्ध सकाळी आंघोळीस गेला,या वृद्धाचे शरीर थंडीने गारठले.

घाटंजी : काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा तडाखा वाढत आहे. अशातच घाटंजी येथे वाघाडी नदीवर एक 62 वर्षीय वृद्ध सकाळी आंघोळीस गेला. सकाळी सकाळी थंड पाण्याचा अंदाज न आल्याने या वृद्धाचे शरीर थंडीने गारठले.अशातच हा वृद्ध आपली शुद्ध हरपून बसला. त्याचे शरीर हे पाण्यावर तरंगून राहिले होते. अशातच काही जागरूक नागरिकांनी वृद्धाचा मृतदेह हा नदीच्या ...
Read more