*हिंगोली जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ नाटकर*
जिल्ह्यातील वसमत तालुका नुकतेच रोजी झालेले मुख्य अधिकारी साहेबाकडून शहरात स्वच्छतेच्या विकास.कामा.बाबत जनतेच्या अपेक्षा असल्याची चर्चा जनतेत ऐकायला मिळत आहे Ramzan महिना चालू आहे शह रात विविध मुख्याच्या ठिकाणी दुकाने थाटली असून समाज बांधवांची वर्दळ वाड्याने परिसरात स्वच्छता मोही म राबवण्याची गरज आहे.
शहरातील मामा चौक झेंडा चौक सत्याग्रह चौक गुलशन नगर जवाहर कॉलनी साखर कारखाना रोड खाजीपुरा सत्यनारायण टॉकी दर्गा मोहल्ला शुक्रवार पेठ या सर्व ठिकाणी वरील धार्मिक स्थळाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी अशी मुस्लिम बांधवाकडून मागणीची विनंती होत आहे.