पूरग्रस्तांसाठी धावली (सरसावली) माऊली,लोहारा,भारी येथे जीवनावश्यक वस्तूंची मदत.

यवतमाळ : पूरग्रस्तांसाठी धावली (सरसावली) माऊली,लोहारा,भारी येथे जीवनावश्यक वस्तूंची मदत.इतिहासातील विक्रमी पाऊस जिल्ह्यात कोसळल्यानंतर सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली.यातूनच ज्यांचे सर्वस्व वाहून गेले अशा लोहारा आणि भारी (तळेगाव) येथील पूरग्रस्तांसाठी माऊली अर्बन बँक धावून आली.त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करून त्यांचे सांत्वन केले. या कार्यातून ‘माऊली’ने पुन्हा आपल्या संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे. यंदा कोसळलेल्या पावसाने यापूर्वीचे ...
Read more

पूरग्रस्तांना “अस्तित्व फाउंडेशन” द्वारे एक हात मायेचा.

यवतमाळ संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. यात अनेक कुटुंबाचे घरदार मालमत्ता व शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक कुटुंब उघड्यावर आलेले आहे.सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या अस्तित्व फाउंडेशन यवतमाळ द्वारे भारी या गावात भेट देण्यात आली तेथील 19 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूची किट चे वाटप करण्यात आले यात डाळ ...
Read more

आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नाने कारंजा न. प. अंतर्गत विकास कामांना 10 कोटी रुपये मंजुर.

वैशिष्टयपुर्ण योजने अंतर्गत शासन निर्णय पारित. कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) – कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने कारंजा नगर परीषद अंतर्गत शहरातील कामांना 10 कोटी रुपयाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी नगर परिषदेस विशेष अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. कारंजा परिषद अंतर्गत कामांना विधानसभा मतदारसंघाचे ...
Read more

जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा विराट मोर्चा,अतिवृष्टी, पूरग्रस्त व शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची शासनाकडे मागणी.

  यवतमाळ / हरीश कामारकर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोर्चाचे नेतृत्व मनसे नेते राजु उंबरकर यांनी केले. अतिवृष्टी व पूरग्रस्त भागांतील विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ ...
Read more

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीपासून किनखेडा येथील ५३ शेतकरी वंचित वर्षभरापासून एकही किस्त मिळाली नाही : जिल्हाधिकार्‍यांना निवेदन.

फुलचंद भगत मंगरुळपीर – वाशिम तालुक्यातील ग्राम किनखेडा येथील ५३ शेतकर्‍यांना अद्यापही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही. गेल्या वर्षभरापासून त्यांना एकही किस्त मिळाली नसून त्यासाठी हे शेतकरी बँकेत चकरा मारत आहेत. यासंदर्भात शेतकर्‍यांनी ३१ जुलै रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून न्याय देण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, सदरहू ५३ शेतकर्‍यांकडे शेती उपलब्ध असून सुध्दा हे ...
Read more

वाशिम महसुल विभागात १ ऑगस्टपासून महसूल सप्ताह.

वाशिम महसुल विभागात १ ऑगस्टपासून महसूल सप्ताह. फुलचंद भगत मंगरुळपीर:-महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरीकांना अधिकाधीक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच,त्याबाबत नागरीकांमध्ये जागरूकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमूख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने वाशीम महसूल उपविभागात यावर्षी १ ...
Read more

*मणिपूर घटनेचा आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज व सर्वपक्षीय पदाधिकारी धडकले तहसील कार्यालयावर*

आर्णी तालुका प्रतिनिधी : गणेश एकंडवार आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज व तसेच आर्णी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी मणिपूर येथील हिंसक घटनेतील आदिवासी महिलांवर झालेल्या अन्याय, अत्याचार घडवून आणलेल्या दोषींना फाशीची शिक्षा देऊन आदिवासींना संरक्षण देण्यात यावे. अशा घोषणात आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी तीव्र निषेध केला. *मणिपूर घटनेचा आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज व सर्वपक्षीय पदाधिकारी ...
Read more

एक मतदार,लाख मतदार ! एक मत,लाख मत !

एक मतदार,लाख मतदार ! एक मत,लाख मत ! 2024 मध्ये मतदारच ठरवतील राजकारणाची दशा आणि दिशा. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता प्रत्येक राज्य व केंद्रामध्ये ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत या घडामोडींचा जर विचार केला तर पूर्वीपासून चालत आलेली राजकीय परंपरा ही आता कोणती नागमोडी वळणे पार करून कोणत्या दिशेला जात आहे आणि या राजकारणाची दशा ...
Read more

दारव्हा तालुक्यातील रामगाव (रामेश्वर ) येथे पूराचे पाण्याने झालेल्या अनेक बेघर कुटुंबाना अस्तित्व फाऊंडेशन तर्फे मदतीचा हात.

बेघर कुटुंबाना अस्तित्व फाऊंडेशन तर्फे मदतीचा हात दारव्हा तालुक्यातील रामगाव (रामेश्वर ) येथे पूराचे पाण्याने झालेल्या अनेक बेघर कुटुंबाना अस्तित्व फाऊंडेशन तर्फे मदतीचा हात .   दारव्हा – दारव्हा तालुक्यातील कारंजा रस्यावरील रामगांव ( रामेश्वर ) येथे नदीच्या पूराच्या पाण्याने हाहाःकार केला होता . त्यामध्ये अनेक घरे वाहून गेले . अनेक घरांची पडझड झाली.आणि त्यांचा ...
Read more

दोषींना फाशीची शिक्षा द्या मणिपूर घटनेचा तीव्र निषेध,१ ऑगस्ट ला यवतमाळात धरणे आंदोलन,न्यायासाठी महिला रस्त्यावर.

यवतमाळ प्रतिनिधी मणिपूर घटनेचा तीव्र निषेध, १ ऑगस्ट ला यवतमाळात धरणे आंदोलन. न्यायासाठी महिला रस्त्यावर. दोषींना फाशीची शिक्षा द्या. यवतमाळ शहरातील सर्व सामजिक संघटना तथा आदिवासी समाजबांधव मणिपूर येथील आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत दोषींना फाशीची शिक्षा देऊन आदिवासींना संरक्षण देण्यात यावे वाकरिता १ ऑगस्ट ला यवतमाळ शहरात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हा तीव्र ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.