Rajaram Bapu Patil Vidyalaya: विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे: ठाणेदार सुजाता बन्सोड.

ढाणकी: बंदी भागातील जेवली येथील राजाराम बापू पाटील विद्यालयातील (Rajaram Bapu Patil Vidyalaya) विद्यार्थ्यांशी बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बन्सोड यांनी हितगुज साधत विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा प्रिया पाटील देवसरकर, प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष जाधव, नंदकिशोर बुटले, युवराज पाटील देवसरकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना ...
Read more
समर्थ वाचनालयात “Reading Inspiration Day”.

घाटंजी: येथील श्री समर्थ वाचनालयात रविवारी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती “Reading Inspiration Day” म्हणून साजरी करण्यात आली. प्रारंभी दीपप्रज्वलन व ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन व डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. अध्यक्षस्थानी श्री समर्थ वाचनालयाचे अध्यक्ष. म.मो चोपडे होते. तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्य. देवदत्त जकाते तसेच रामजी आडे विद्यालय आर्णीचे ...
Read more
Child Abuse: शहरातील 8 वर्षीय बालिकेवर अत्याचार.

72 वर्षीय नराधम पोलीसांच्या ताब्यात. Child Abuse: घरात बसून टीव्ही पाहात बसलेल्या 8 वर्षिय बालिकेला तुझी आजी कोठे गेली , मला तीला भेटायचे आहे असे विचारून तेथील पलंगावर येऊन बसलेल्या 72 वर्षीय आरोपीने बालीकेशी अश्लिल चाळे करीत अत्याचार केल्याची घटना दि. 19 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास शहरातील एका कॉलनीमध्ये घडली आहे. या प्रकरणी ...
Read more
Statewide Strike: आयटक Maharashtra राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तकांनी दिली जिल्हापरिषदेवर धडक.

१८ ऑक्टोबर पासून आशा व गटप्रवर्तकांचा राज्यव्यापी बेमुदत संप. Statewide Strike: आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेचा मोर्चा १८ ऑक्टोबरला श्रम शक्ती भवन यवतमाळ येथुन घोषणा देत आगेकुच करत निघाला शहरवासीयांचे लक्ष केंद्रीत करीत जिल्हा परिषद मार्गे जुना बसस्थानक चौकातुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला सलामी देवून सरळ नेताजी भवन पासून, नेताजी मार्केट ...
Read more
आम आदमी पार्टी तर्फे थोर पुरुषांचा सन्मान,अण्णाभाउ साठे यांची १०३ वी जयंती.

आम आदमी पार्टी तर्फे थोर पुरुषांचा सन्मान,अण्णाभाउ साठे यांची १०३ वी जयंती. यवतमाळ : दिनांक १ अगस्त २३ रोज़ी मंगळवार ला स्थानिक पाटीपुरा येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष वसंतराव जी ढोके यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले. दुपारी ३ वाजता आपचे सर्व पदाधिकारी व् कार्यकर्ता अन्नाभाऊंच्या जयंतीसाठी एकत्रित ...
Read more
मणिपूर सरकार बरखास्त करून गुन्हेगारांना शिक्षा करा मानोरा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा हंसराज शेंडे राष्ट्रीय अध्यक्ष (समाज क्रांती आघाडी)

मणिपूर सरकार बरखास्त करून गुन्हेगारांना शिक्षा करा मानोरा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा हंसराज शेंडे राष्ट्रीय अध्यक्ष (समाज क्रांती आघाडी) प्रतिनिधी लक्ष्मण वानखडे वासिम जिल्ह्यातील मानोरा तहसील कार्यालयावर दिनांक २६ जुलै २०२३ रोजी मानोरा येथे दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला या मोर्चाचे आयोजक समाज क्रांती आघाडी सामाजिक समता प्रबोधन ...
Read more
पूरग्रस्तांना “अस्तित्व फाउंडेशन” द्वारे एक हात मायेचा.

यवतमाळ संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. यात अनेक कुटुंबाचे घरदार मालमत्ता व शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक कुटुंब उघड्यावर आलेले आहे.सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या अस्तित्व फाउंडेशन यवतमाळ द्वारे भारी या गावात भेट देण्यात आली तेथील 19 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूची किट चे वाटप करण्यात आले यात डाळ ...
Read more
आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नाने कारंजा न. प. अंतर्गत विकास कामांना 10 कोटी रुपये मंजुर.

वैशिष्टयपुर्ण योजने अंतर्गत शासन निर्णय पारित. कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) – कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने कारंजा नगर परीषद अंतर्गत शहरातील कामांना 10 कोटी रुपयाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी नगर परिषदेस विशेष अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. कारंजा परिषद अंतर्गत कामांना विधानसभा मतदारसंघाचे ...
Read more
जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा विराट मोर्चा,अतिवृष्टी, पूरग्रस्त व शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची शासनाकडे मागणी.

यवतमाळ / हरीश कामारकर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोर्चाचे नेतृत्व मनसे नेते राजु उंबरकर यांनी केले. अतिवृष्टी व पूरग्रस्त भागांतील विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ ...
Read more
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीपासून किनखेडा येथील ५३ शेतकरी वंचित वर्षभरापासून एकही किस्त मिळाली नाही : जिल्हाधिकार्यांना निवेदन.

फुलचंद भगत मंगरुळपीर – वाशिम तालुक्यातील ग्राम किनखेडा येथील ५३ शेतकर्यांना अद्यापही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही. गेल्या वर्षभरापासून त्यांना एकही किस्त मिळाली नसून त्यासाठी हे शेतकरी बँकेत चकरा मारत आहेत. यासंदर्भात शेतकर्यांनी ३१ जुलै रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देवून न्याय देण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, सदरहू ५३ शेतकर्यांकडे शेती उपलब्ध असून सुध्दा हे ...
Read more