वाशिम महसुल विभागात १ ऑगस्टपासून महसूल सप्ताह.

वाशिम महसुल विभागात १ ऑगस्टपासून महसूल सप्ताह. फुलचंद भगत मंगरुळपीर:-महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरीकांना अधिकाधीक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच,त्याबाबत नागरीकांमध्ये जागरूकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमूख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने वाशीम महसूल उपविभागात यावर्षी १ ...
Read more
*मणिपूर घटनेचा आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज व सर्वपक्षीय पदाधिकारी धडकले तहसील कार्यालयावर*

आर्णी तालुका प्रतिनिधी : गणेश एकंडवार आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज व तसेच आर्णी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी मणिपूर येथील हिंसक घटनेतील आदिवासी महिलांवर झालेल्या अन्याय, अत्याचार घडवून आणलेल्या दोषींना फाशीची शिक्षा देऊन आदिवासींना संरक्षण देण्यात यावे. अशा घोषणात आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी तीव्र निषेध केला. *मणिपूर घटनेचा आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज व सर्वपक्षीय पदाधिकारी ...
Read more
एक मतदार,लाख मतदार ! एक मत,लाख मत !

एक मतदार,लाख मतदार ! एक मत,लाख मत ! 2024 मध्ये मतदारच ठरवतील राजकारणाची दशा आणि दिशा. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता प्रत्येक राज्य व केंद्रामध्ये ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत या घडामोडींचा जर विचार केला तर पूर्वीपासून चालत आलेली राजकीय परंपरा ही आता कोणती नागमोडी वळणे पार करून कोणत्या दिशेला जात आहे आणि या राजकारणाची दशा ...
Read more
दोषींना फाशीची शिक्षा द्या मणिपूर घटनेचा तीव्र निषेध,१ ऑगस्ट ला यवतमाळात धरणे आंदोलन,न्यायासाठी महिला रस्त्यावर.

यवतमाळ प्रतिनिधी मणिपूर घटनेचा तीव्र निषेध, १ ऑगस्ट ला यवतमाळात धरणे आंदोलन. न्यायासाठी महिला रस्त्यावर. दोषींना फाशीची शिक्षा द्या. यवतमाळ शहरातील सर्व सामजिक संघटना तथा आदिवासी समाजबांधव मणिपूर येथील आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत दोषींना फाशीची शिक्षा देऊन आदिवासींना संरक्षण देण्यात यावे वाकरिता १ ऑगस्ट ला यवतमाळ शहरात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हा तीव्र ...
Read more
खा़.भावना गवळी-झुडपी जंगलाच्या जागेवर सौर उर्जा प्रकल्प उभारावा.

खा़.भावना गवळी यांची संसद अधिवेशनात मागणी. यवतमाळ : विदर्भातील हजारो नव्हे तर लाखो हेक्टर जमिनीवर कैक वर्षांपासून झुडपी जंगल असल्याने या जमिनीचा कुणालाही अन् कसलाही उपयोग होत नाही़ अशा या अनुत्पादीत झुडपी जंगलाच्या जमिनीवर केंद्र सरकारने सौर उर्जा प्रकल्प उभारुन शेतकरी बांधव तथा उद्योजकांना दिलासा द्यावा़ अशी मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ...
Read more