Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना अपात्र करण्यासाठी सरकारचा नवा डाव.

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आर्थिक लाभ मिळत असताना आता सरकारने नवा ACTION PLAN आखला आहे,या माध्यमाने आता या योजनेत सरकार पुन्हा लाखो महिलांना योजनेतून बाहेर काढून त्यांना अपात्र करणार आहे. या प्लान अंतर्गत महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी राज्यभरात सरकारने आता नवे निकष लादलेले आहे.{MMLBY}आता घरोघरी जावून अर्जांची ...
Read more
Contract Employee : राज्यात कंत्राटी कामगारांसाठी समान काम समान दाम” तत्वावर किमान वेतन कायदा लागू होणार!

Contract Employee : राज्यात आता समान काम समान काम या तत्त्वावर राज्यभरात कंत्राटी कामगारांना वेतन मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील कंत्राटी कामगारांना दिलासा देण्यासाठी या संदर्भात कायदा तयार करून त्याला लागू करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. आता राज्यात किमान वेतन कायद्यांतर्गत मसुदा तयार करण्यात येणार,असून या कायद्यांतर्गत कंत्राटी कामगारांना समान काम समान काम या तत्त्वावर ...
Read more
New District In Maharashtra : महाराष्ट्रात 37 वा नवा जिल्हा हा होणार? नाव ही ठरला,26 जानेवारीला घोषणा?

New District In Maharashtra : महाराष्ट्रात सध्या खूप जिल्हे आहेत आणि येणाऱ्या नवीन वर्षात जानेवारी महिन्यात एका नव्या जिल्ह्याची भर भर पडून राज्यात आता एकूण 37 जिल्हे होणार आहेत. या जिल्ह्याचे नाव सुद्धा निश्चित झाले असून 26 जानेवारीला महाराष्ट्रातील या नव्या जिल्ह्याची घोषणा होऊ शकते. सध्या या नवीन जिल्ह्याबद्दल सोशल प्लॅटफॉर्मवर चर्चा चांगली आहे. त्यामुळे ...
Read more
MSRTC New Rule : एसटी महामंडळाने केले काही नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवास बंद.

MSRTC New Rule : एसटी महामंडळाने केले काही नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवास बंद. एस टी महामंडळाचा मेगा डिसिजन! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ने प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेत एसटी मधून मोफत प्रवास बंद केला आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळ वेळोवेळी विविध निर्णय घेते,सोबतच विविध प्रवासी योजना महामंडळ अमलात आणते.मात्र आता एसटी प्रवासासाठी विविध सुविधांचा ...
Read more
Maharashtra Schools: विद्यार्थ्यांचा सामान्य शनिवार होणार “आनंददायी शनिवार.”

Maharashtra Schools: आतापासून शालेय विद्यार्थ्यांचा प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार होणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये ”आनंददायी शनिवार” हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या उद्देशाला हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यामध्ये समावेश करण्यात आला आहे. सोबतच शालेय शिक्षण विभागाकडून परिपत्रक देखील ...
Read more