Mahayuti Government Maharashtra : ह्या तीन महत्त्वाची खाती भाजप स्वत:कडेच ठेवणार

Mahayuti Government Maharashtra : ह्या तीन महत्त्वाची खाती भाजप स्वत:कडेच ठेवणार.विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर भाजपचे आत्मविश्वास खूप वाढले आहे. त्यामुळेच आता नव्या मंत्रिमंडळात भाजप तीन महत्त्वाच्या खात्यांवर आपला दावा ठोकत आहे मात्र या खात्यांमुळे सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ला सरकार चालविताना नेहमी अडचणींचा सामना करावा लागणार अशी चर्चा राजकीय स्तरावर सुरू आहे.दरम्यान ...
Read more