भाऊबीज निमित्त Bhai Aman यांचे कडून आत्महत्याग्रस्त कुटुंबाला जीवनावश्यक किटचे वाटप.

यवतमाळ -: भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो.शेतकरी कुटुंबाची स्थिती दिवसेंदिवस फार चिंताजनक होत आहे. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान होत आहे. यावर्षी सरासरी एकरी २ ते ३ क्विंटल कापूस झाला तसेच सोयाबीन सुद्धा हातातून निघून गेल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. यावर्षी ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.