शेती पिकांना अवकाळी पावसाचा फटका,तूर कपाशी पिके धोक्यात.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* अवकाळी पावसाची दोन दिवसापासून रिपरिप, तूर कपाशी पिके धोक्यात. कापसाला भाव नाही, अस्मानी संकट जगू देत नाही; शेतकरी राजा हवालदिल. दारव्हा शहर आणि तालुक्यात बऱ्याच भागात काल मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस झाला. शहरात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु असल्याने अनेक भागात चिखल झाला आहे. ...
Read more