Tag: शेतकऱ्यांचा मागण्यासाठी उबाठा गटाचे तहसिलवर मोर्चा
शेतकऱ्यांचा मागण्यासाठी उबाठा गटाचे तहसिलवर मोर्चा.
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* बाभुळगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर दि.29 फेब्रुवारी रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा च्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी कापूस सोयाबीन या पिकाचा पिकविमा शेतकऱ्यांना अजून पर्यंत मिळाला नाही तो त्यांना लवकरात लवकर देण्यात यावा. तसेंच फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट मुळे त्याची नुकसान भरपाई सरसकट 50000 देण्यात यावी. […]