नायगाव ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री तीन गावच्या आखाड्यावर जनावराची चोरी.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नायगाव ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री तीन गावातील आखाडय़ावर बांधून ठेवलेल्या तीन गायी ,एक गोरा व दोन बैल अशा एकूण दिड लाख किमतीचे जनावरे चोरीला गेल्याची घटना दि. ५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली असल्याने शेतकऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चो-यांचे सत्र सुरूच असुन चोरटे पोलीसाच्या नाकावर ...
Read more