Tag: दोन समाजाचा मध्ये वाद घडवून आणणाऱ्याला प्रशासन सोडणार नाही
दोन समाजाचा मध्ये वाद घडवून आणणाऱ्याला प्रशासन सोडणार नाही – उपविभागीय पोलीस अधिकारी, दिनेश बैसाणे
*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* गावात वाद तंटे होणार नाही याची दक्षता पोलीस पाटील व शांतता कमिटीचे सदस्यांनी घ्यावी. कुठलीही भांडण न होता येणारी निवडणूक व सण शांततेने पार पाडावे. पोलीस कर्तव्य म्हणून त्याचे काम पार पाडणार आहे परंतु यासोबत प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे, तसेच दोन समाजाचा मध्ये वाद घडवून आणणाऱ्याला […]