जगण्याचे गणितच बिघडले,अवकाळीने आणले डोळ्यात पाणी : कारभारणीचे सोनेही गहाण

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा : भारत कृषीप्रधान देश आहे. शेतकरी राबराब राबून अन्नधान्य पिकवितो. शेती करण्यासाठी वेळप्रसंगी अर्धांगिणीचे दागिणे गहान ठेवतो. परंतु, कधी सुलतानी संकट तर असमानी संकटाने शेतीतील पिकांची माती. मग माती खाऊन शेतकरी जगणार का? असा प्रश्न ना झोपू देत न जगु देत, अशी अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. नुकत्याच झालेल्या ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.