अखेर तहसीलदारांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्याला मिळाला रस्ता.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* शेतकरी म्हटले की शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आवासून उभ्या असतात अस्मानी संकटाचा सामना सुद्धा शेतकऱ्यांना करावा लागतो त्यातही शेतमालाला भाव मिळत नाही कधी यात अस्मानी संकट तर कधी निसर्गाची अवकृपा शेतमालाला मिळत नसलेला भाव यासारख्या अनेक समस्या शेतकऱ्यांपुढे असताना भुलाई येथील शेतकरी पांडुरंग आनंदराव कथले यांच्या शेतीचा वहिवाटीचा रस्ता शेत गट ...
Read more