राज्यात स्थलांतरित कामगारांना आता Smart Ration Card मिळणार !

Smart Ration Card : राज्यात येणाऱ्या वर्षात सार्वजनिक वितरण प्रणालीतून सेवा देताना, सरकारकडून 25 लाख नवीन लाभार्थ्यांचे समावेश करण्यात येणार आहे. यामुळे शासकीय सार्वजनिक वितरण प्रणालीत लाभार्थ्यांची वाढ होईल. या लाखो नवीन लाभार्थ्यांचे समावेश करण्यासाठी त्यांचीई-केवायसी करून प्रमाणीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या सोबतच त्यांनी राज्यात सार्वजनिक वितरण प्रणालीतून ...
Read more
भारतात लवकरच लॉन्च होणार पहिली Solar Car, 45 मिनिटांत होते फूल चार्ज.

Solar Car : भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा {Electric Bikes And Cars} चलन वाढला आहे. लिथियम बॅटरी वर चालणाऱ्या बाईक आणि कार भारतात उत्पादन आणि त्यांचे रस्त्यांवर धावणे सुरू झाले आहे.भारतात वाहन बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे.पेट्रोल वर लागणारा आर्थिक खर्च आणि पैश्यांची बचत करण्यासाठी ग्राहक ही इलेक्ट्रिक आणि लिथियम बॅटरीवर चालणाऱ्या बाईक्स आणि कार खरेदीसाठी ...
Read more
RBI ची बँकांना चपराक!!! देशातील 11 मोठ्या बँकेचे लायसन्स रद्द.

महाराष्ट्रातील 2 बँकांना आता लागणार कुलूप.नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला देशभरातील अनेक बँकांवर RBI ने सणसणीत अशी कारवाई केली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने देशभरातील 11 बँकांचे लायसन्स रद्द केले आहे.आरबीआयच्या या नवीन निर्णयामुळे आता महाराष्ट्रातील 2 मोठ्या बँकांना कुलूप लागणार आहे.आरबीआयने 2024 मध्ये देशातील 11 बँकांचे लायसन (license) रद्द केले आहे. RBI कडून देशभरात ...
Read more
Soyabin Rates : लवकरच सोयाबीनला मिळणार प्रतिक्विंटल 10 हजार रुपयांचा भाव!!

Soyabin Rates : महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून सर्वाधिक दयनीय परिस्थिती कापूस आणि Soyabin उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे महाराष्ट्रात गेल्या दोन खरीप सत्रापासून सरकारने Soyabin चे पडलेले दाम वाढवून देण्यासाठी तसेच उत्पादनावर आधारित 15 टक्के नफा तसेच किमान आधारभूत किंमत (MSP) देण्यावर उदासीनता बाळगलेली आहे. राज्यात सध्या सोयाबीनला 5500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहेत,आणि कापसाला 6500 ...
Read more
BSNL ची टेलिकॉम क्षेत्रात जोरदार मुसंडी.3 महिन्यात 36 लाख युजर्स वाढले!

भारतीय दूरसंचार निगम अर्थातच BSNL ने टेलिकॉम क्षेत्रात तीन महिन्यात मोठी मुसंडी मारली आहे. खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी एकीकडे आपले टेलिफोन आणि रिचार्ज रेट वाढविले असताना, रिचार्ज दरात मोठी स्पर्धा असताना यात बीएसएनएल कमी किमतीचे प्लान देऊन देशभरात ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करीत स्पर्धेत बाजी मारली आहे. टेलिकॉम क्षेत्रात कंपन्या आपले रिचार्ज प्लान चे रेट वाढवत असताना ...
Read more
New Income Tax Slabs 2025 : 15 लाख उत्पन्न घेता तर 30 टक्के इन्कम टॅक्स भरा ?

New Income Tax Slabs 2025 : कॅरमल पॉपकॉर्न खाल तर आता 18 टक्के GST भरा! 15 लाख उत्पन्न घेता तर 30 टक्के इन्कम टॅक्स भरा ? 3 लाख वार्षिक आयवर इन्कम टॅक्सची सूट मिळणार! देशात सर्वसामान्य नागरिक आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नावर विविध टॅक्स स्लॅबमधून सरकार त्यांना दिलासा देऊ शकते. येणाऱ्या केंद्रीय आर्थिक बजेटमध्ये इन्कम टॅक्स ...
Read more
SVAMITVA Yojana : आता प्रत्येक गावकऱ्यांला मिळेल हक्काचा Property Card !

SVAMITVA Yojana : आता प्रत्येक गावकऱ्यांला मिळेल हक्काचा Property Card ! महसूल मंत्री बावनकुळे यांची मोठी घोषणा ! “27 डिसेंबरला राज्य सुरू झाली स्वामित्व योजना” केंद्र सरकारने स्वामित्व योजनेतून गाव खेड्यातील गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे शेतीचे हक्क आणि प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी काम सुरू केले आहे. यानुसार महाराष्ट्रातही आता केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ गावकऱ्यांना मिळणार असून ...
Read more
Uttam Jankar on Ajit Pawar : अजित दादा स्वतः 20,000 मतांनी पराभूत, तर महायुतीला फक्त 107 जागा.सर्व EVM चं गणित.

Uttam Jankar on Ajit Pawar : अजित दादा स्वतः 20,000 मतांनी पराभूत, तर महायुतीला फक्त 107 जागा.सर्व EVM चं गणित.आमदार उत्तम जानकर यांचा सनसनाटी दावा!!!महाराष्ट्रात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला फक्त 107 जागा च मिळाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांचाही 20 मतांनी पराभव झाला होता. तर त्यांच्या पक्षाला फक्त 12 जागा मिळाल्या, असा ...
Read more
Walmik Karad Arrested : अखेर वाल्मिक कराड पुण्यामध्ये पोलिसांच्या ताब्यात ? CID पथकाने केली कारवाई

Walmik Karad Arrested : परळी तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड याला पुण्यामध्ये CID पथकाने ताब्यात घेतले आहे. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे.यानंतर त्याला पोलीस तपास पथकाला सुपूर्द करण्यात येणार आहे.परळी पोलिसांनी वाल्मीक कराड यांच्या विरुद्ध खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र मस्साजोग गावाचे ...
Read more
Farmer Scheme : केंद्र सरकारकडून लवकरच शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी योजनांची होणार घोषणा!

Farmer Scheme : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण नेमके काय म्हणाले? देशातील शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी व्हावी आणि कृषी क्षेत्र अधिक समृद्ध व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नेहमी नवनवीन योजना आणत असतात. आता केंद्र सरकार भारतातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध नवीन योजनांवर काम करीत आहेत, केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी नवीन आणि लाभदायी योजनांची घोषणा करू शकते. या ...
Read more