MSRTC Travel Scheme : MSRTC ची आता स्वस्त ST तिकिटात कुठेही फिरा योजना.फक्त 1200 रुपये भरा अन एसटीतून मस्त भ्रमंती करा !!

MSRTC Travel Scheme : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आता प्रवाशांना महाराष्ट्र आणि पण राज्यात भ्रमण करण्यासाठी एसटीतून प्रवास करिता नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे नाव MSRTC ने “कुठेही फिरा”पास योजना असे दिले आहे.प्रवास करण्यासाठी एचटीमहामंडळाला एकदा पैसे अदा केले की,भ्रमंतीसाठी पास मिळणार आहे. महामंडळाकडून या योजनेची अंमलबजावणी झालेली आहे.{MSRTC New Scheme}.एसटी मधून ...
Read more
आता केंद्र सरकारची Sahkar Taxi सेवा देशभरात सुरू होणार.अमित शहांची घोषणा.

Sahkar Taxi : आता केंद्र सरकारने सार्वजनिक सेवाभावातून देशभरात नागरिकांना आणि Tax iचालकांना फायदा देण्याच्या उद्देशाने सहकारी टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.देशात Ola-Uber आणि इतर खाजगी कंपन्यांना स्पर्धा नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना खाजगी वाहनातून ट्रॅव्हलिंग करताना जास्त आर्थिक खर्च करावा लागतो. त्यामुळे आता सरकारने थेट गव्हर्नमेंट टॅक्सी स्कीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात केंद्रीय ...
Read more
Ration Card e-KYC : मोफत धान्य लाभ सुरु ठेवायचे तर हा आहे अगदी सोपा उपाय ! मोफत राशन बंद होणार ?

Ration Card e-KYC : भारतात केंद्र सरकारकडून अन्नसुरक्षा कायद्यानुसार सार्वजनिक अन्नपुरवठा प्रणाली कार्यरत आहे.यातून विविध प्रकारच्या आर्थिक दुर्बल घटक,गरजू कुटुंबांना शासकीय स्तरावर मोफत धान्य पुरविला जातो.यासाठी प्रत्येक राज्यात सार्वजनिक पुरवठा प्रणाली कार्यरत आहे.महाराष्ट्रात सार्वजनिक धान्य पुरवठा प्रणाली अंतर्गत मोठ्या प्रमाणात राशन कार्ड धारकांना पुरवठा केला जातो यासाठी सरकारने सरकारी धान्य दुकान माध्यमातून धान्य वाटपाची व्यवस्था ...
Read more
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना अपात्र करण्यासाठी सरकारचा नवा डाव.

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आर्थिक लाभ मिळत असताना आता सरकारने नवा ACTION PLAN आखला आहे,या माध्यमाने आता या योजनेत सरकार पुन्हा लाखो महिलांना योजनेतून बाहेर काढून त्यांना अपात्र करणार आहे. या प्लान अंतर्गत महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी राज्यभरात सरकारने आता नवे निकष लादलेले आहे.{MMLBY}आता घरोघरी जावून अर्जांची ...
Read more
1 एप्रिल पासून लागू होणार Unified Pension Scheme. फक्त या कर्मचाऱ्यांनाच मिळणार 50 टक्के पेन्शनची गॅरंटी?

Unified Pension Scheme : देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर निश्चितपणे पेन्शन सुरक्षा मिळावी,यासाठी आता केंद्रातील मोदी सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी अशी वार्ता दिली आहे.युनिफाईड पेन्शन स्कीम केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणाऱ्या 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे{Unified Pension Scheme Implemented From 1 April}.नुकतेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर जीवन जगणे सहज व्हावे,त्यांना आर्थिक ...
Read more
Rewards on UPI Payments : आता UPI द्वारे पेमेंट घेताच सरकारही देईल Incentive रिवार्ड. जाणून घ्या,कुणाला मिळणार UPI Payment वर Reward चा लाभ!

Rewards on UPI Payments : देशभरात डिजिटल पेमेंट सिस्टम वाढलेला आहे.त्याच्यात मोठ्या प्रमाणात यूपीआय प्रणालीतून आर्थिक व्यवहाराचे प्रमाणात झपाट्याने वाढताना दिसत आहे..{UPI Digital Payment System India}.तर दुसरीकडे यूपीआय पेमेंट व्यवहारामध्ये पैशांच्या व्यवहारात सुद्धा वाढ झाली आहे. देशात आता डिजिटल पेमेंट सिस्टम वाढल्यानंतर यूपीआय पेमेंट करीत असताना ट्रांजेक्शन साठी वापर करताना सरकारकडून आर्थिक रिवार्ड सुद्धा मिळणार ...
Read more
Womens Name New Policy : राज्यात महिलांच्या नावापुढे आईचे नाव की,पतीचे ? महिलांच्या नाव नोंदणीचा संभ्रम लवकरच दूर होणार!

Womens Name New Policy : महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या अधिकारासंदर्भात महाराष्ट्रात सरकारकडून विविध पाऊले उचलली जात असतानाच राज्य सरकारने महिलांच्या नावांच्या नोंदणी संदर्भात नवा आणि मोठा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या शासकीय स्तरावर नाव नोनाद्नी करताना विवाहित महिलांना आईचे नाव नोंदवावे कि,पतीचे याबाबत अडचणी येताना दिसत आहे. यानुसार आता राज्यभरात सरकार महिलांच्या नाव नोंदणीसाठी ...
Read more
राज्यात Saur Krushi Pump Yojana साठी सरकारने सुरू केला 100 कोटी रुपयांचा निधी वितरण !

Saur Krushi Pump Yojana : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पिक सिंचनासाठी वीज उपलब्धतेसाठी मोठी अशी खुशखबर दिलेली आहे. राज्यभरात शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलर पॉवर माध्यमाने विज उपलब्ध व्हावी;यासाठी सर कृषी पंप योजनेसाठी सरकारने शंभर कोटी रुपयांचा निधी वितरण मंजूर केलेला आहे. त्यामुळे आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून वीज उपलब्ध होणार आहे.महाराष्ट्र सरकारकडून प्रधानमंत्री कुसुम घटक ...
Read more
Free Electricity Scheme : आता वीज बिलाची चिंता मिटणार, मोफत वीज पुरवठासंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

Free Electricity Scheme : राज्यातील घरगुती वीज ग्राहक आणि शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतीला लागणाऱ्या मोफत वीज संदर्भात महाराष्ट्र सरकारने दिलासादायक अशी बातमी दिलेली आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात विधिमंडळ अधिवेशना दरम्यान मोठी घोषणा केलेली आहे. CM Devendra Fadnavis Announcement यानुसार राज्यात बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ राज्यभरातील 45 लाख शेतकऱ्यांना देण्यात येईल.{Baliraja Free ...
Read more