चंद्रयान मिशन का यवतमाल कनेक्शन,यवतमाल जिल्हे के पंकज कदम भी रहे चंद्रयान मिशन का हिस्सा.

चंद्रयान मिशन में यवतमाल जिले के पंकज कदम भी. यवतमालः भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) के चंद्रयान मिशन में यवतमाल जिले की उमरखेड़ तहसील के छोटे-से गांव मुलावा के पंकज कदम का भी वैज्ञानिक के रूप में सहयोग मिला. जैसे ही मिशन कामयाब हुआ, मुलावा के ग्रामीणों ने जमकर खुशियां मनाई. बचपन से ही हैं ...
Read more
मृतक की विचित्र मांग पर शराबियों ने ले ली जान.

हत्या का पर्दाफाश वणी में मिला अज्ञात व्यक्ति का शव.मृतक की विचित्र मांग पर शराबियों ने ले ली जान. वणी : शराब पीने के लिए रुपए देने के बाद विचित्र मांग करने वाले व्यक्ति की १ महिला समेत ३ आरोपियों ने जान ले ली. हालांकि मृतक की अबतक पहचान नहीं हो पाई है, लेकिन शव ...
Read more
वणी तक मिले लावारिस फेंकी जारही एक्सपायर दवा के तार.

वणी: मारेगांव तहसील के जलका गांव के पास तिवसाला के जंगल में 6 जुलाई को एक्सपायर हो चुकी दवाओं का भंडार मिला था. अब यह जानकारी सामने आई है कि इस मामले के तार वाणी तक जुड़े नज़र आरहे है. इस मामले में खाद्य व औषधि प्रशासन ने वणी के एक वितरक की जांच शुरू ...
Read more
अन्न व औषधि प्रशासन मंत्री का राकांपा (अजित पवार गुट) ने यवतमाल में किया ज़ोरदार स्वागत.

यवतमाल : राकांपा के अजित पवार गुट ने गोंदिया-भंडारा लोकसभा सीट के बाद अब गढ़चिरोली लोकसभा सीट से भी चुनाव लड़ने की घोषणा कर दी है. अन्न व औषधि प्रशासन मंत्री तथा यवतमाल, चंद्रपुर और गढ़चिरोली के संपर्क मंत्री धर्मराव बाबा आत्राम ने बुधवार को यवतमाल का दौरा किया यहां संवाददाताओं से बात करते हुए ...
Read more
यवतमाल : जिलाधिकारी ने 1,811 करोड़ का कर्ज बांटा.

जिलाधिकारी ने विद्यार्थियों से किया खाता खोलने का आह्वान, लाभार्थियों के खाते में जमा होती है राशि. यवतमाल:आज कल सभी प्रकार के लाभों का भुगतान सीधे लाभार्थियों को उनके खाते में किया जाता है. उन्होंने छात्रों सहित सभी व्यक्तियों के लिए बैंक खाता खोलने का सुझाव दिया. जिनके पास अभी तक बैंक खाता नहीं है ...
Read more
Dengue Yavatmal: आता डेंगूचा खतरा,सावध रहा !

Dengue Yavatmal: पावसाळ्याच्या दिवसात इतर डासांसह डेंगूच्या डासांची उत्पत्ती होऊ शकते.त्यामुळे या डासांच्या प्रतिबंध करणे आवश्यक आहे. अन्यथा डेंग्यूशी सामना करावा लागू शकतो. सध्या पावसाळ्याच्या दिवस आहेत. वातावरण मोठा बदल झाला आहे. त्यामुळे रोगांचे प्रमाण वाढत आहे. संक्रमित डासांपासून या आजाराची उत्पत्ती होते. तुम्ही घ्या तुमच्या घराची काळजी.डासांच्या उत्पत्तीची शेकडो ठिकाणे. मागील भागातील पाणी कुलर ...
Read more
आम आदमी पार्टी तर्फे थोर पुरुषांचा सन्मान,अण्णाभाउ साठे यांची १०३ वी जयंती.

आम आदमी पार्टी तर्फे थोर पुरुषांचा सन्मान,अण्णाभाउ साठे यांची १०३ वी जयंती. यवतमाळ : दिनांक १ अगस्त २३ रोज़ी मंगळवार ला स्थानिक पाटीपुरा येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष वसंतराव जी ढोके यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले. दुपारी ३ वाजता आपचे सर्व पदाधिकारी व् कार्यकर्ता अन्नाभाऊंच्या जयंतीसाठी एकत्रित ...
Read more
पूरग्रस्तांसाठी धावली (सरसावली) माऊली,लोहारा,भारी येथे जीवनावश्यक वस्तूंची मदत.

यवतमाळ : पूरग्रस्तांसाठी धावली (सरसावली) माऊली,लोहारा,भारी येथे जीवनावश्यक वस्तूंची मदत.इतिहासातील विक्रमी पाऊस जिल्ह्यात कोसळल्यानंतर सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली.यातूनच ज्यांचे सर्वस्व वाहून गेले अशा लोहारा आणि भारी (तळेगाव) येथील पूरग्रस्तांसाठी माऊली अर्बन बँक धावून आली.त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करून त्यांचे सांत्वन केले. या कार्यातून ‘माऊली’ने पुन्हा आपल्या संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे. यंदा कोसळलेल्या पावसाने यापूर्वीचे ...
Read more
जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा विराट मोर्चा,अतिवृष्टी, पूरग्रस्त व शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची शासनाकडे मागणी.

यवतमाळ / हरीश कामारकर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोर्चाचे नेतृत्व मनसे नेते राजु उंबरकर यांनी केले. अतिवृष्टी व पूरग्रस्त भागांतील विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ ...
Read more
*मणिपूर घटनेचा आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज व सर्वपक्षीय पदाधिकारी धडकले तहसील कार्यालयावर*

आर्णी तालुका प्रतिनिधी : गणेश एकंडवार आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज व तसेच आर्णी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी मणिपूर येथील हिंसक घटनेतील आदिवासी महिलांवर झालेल्या अन्याय, अत्याचार घडवून आणलेल्या दोषींना फाशीची शिक्षा देऊन आदिवासींना संरक्षण देण्यात यावे. अशा घोषणात आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी तीव्र निषेध केला. *मणिपूर घटनेचा आर्णी तालुक्यातील आदिवासी समाज व सर्वपक्षीय पदाधिकारी ...
Read more