Fraud: दुग्ध उद्योजकाची 7 लाख 21 हजाराची फसवणुक.

Fraud: औरंगाबाद येथील ब्रोकरसह मुंबई येथील मिल्क सलायर्सवर उमरखेड पो स्टे ला गुन्हा दाखल. उमरखेड प्रति: येथील नमस्कार अॅग्रो इंडस्ट्रिज या दुध उद्योजकाकडून वसई मुंबई येथील शिमला डेअरी इंडस्ट्रीज करीता दुध विक्रीचा करार केल्यानंतर उमरखेड येथून पाठविलेले दुधाचे टँकर दुसऱ्याच निखील मिल्क सप्लायर वसई मुंबई या डेअरीवर परस्पर विक्री करून सुमारे 7 लाख 21 हजार ...
Read more
Illegal Sand Transportation: अवैध वाळू वाहतुकीविरोधात तहसीलदार एक्शन मोड वर; भरारी पथकाने पाठलाग करून मॅक्स पीक-अप पकडला.

Illegal Sand Transportation: केळापूर तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल पथकाने कारवाई केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास करण्यात आली असून, या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. तालुक्यातील वाळू घाटावर बेकायदा वाळू उपसा रात्रंदिवस सुरुच आहे. वेळोवळी सांगूनही वाळूमाफिया ऐकत नसल्याचे पाहून स्वतः तहसीलदार राजेंद्र इंगळे कारवाईसाठी अॅक्सन मोडवर आल्याचे ...
Read more
५० दिवस संपले; आरक्षणाचे काय झाले?

सकल धनगर समाज आक्रमक उपविभागीय अधिकान्यांसह तहसीलदारांना निवेदन, सरकारविरोधात तीव्र निदर्शने. यवतमाळ : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी ५० दिवसांची मुदत सरकारने मागितली होती. प्रत्यक्षात ५० दिवसांचा कालावधी संपला; मात्र अजूनपर्यंत यावर कुठलाही निर्णय झाला नाही. यामुळे सकल धनगर समाजाने मंगळवारी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन सादर करून आरक्षणाच्या ...
Read more
Kaamband Andolan: ६०० कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची निषेधपत्रावर रक्तरंजित स्वाक्षरी.

Kaamband Andolan: मंगळवारी रक्तदान करताना कर्मचाऱ्याची प्रकृती ढासळली. यवतमाळ: राष्ट्रीय आरोग्य अभियान याअंतर्गत येणारे कर्मचारी आणि अधिकारी यांनी गत २७ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीतसामावून घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. मात्र गत २७ दिवसात आंदोलनाची दखल झाली नाही. यामुळे कंत्राटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी रक्तरंजित स्वाक्षरी करीत मुख्यमंत्र्यांना निषेधाचे ...
Read more
शेगाव खोडके ते रिसोड रस्त्याची बिकट अवस्था.

प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते Risod ते Shegaon Khodke ह्या रस्त्याची जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून अतिशय दैनंदिन अवस्था झाली आहे हे गाव विदर्भ मराठवाडा सरहद अवघ्या पाच ते सात किलो मीटर अंतरावर आहे रिसोड हे मोठे बाजारपेठ असल्याकारणाने जवळपास आठ ते दहा गाव या रस्त्यावरून येणे जाणे सुरू आहे ह्या रस्त्यावरून माळशी, वाघजाळी, आजेगाव, ताकतोडा ...
Read more
दुष्काळातून आर्णी तालूका का वगळण्यात आला – सचिन यलगंधेवार तालुकाध्यक्ष मनसे आर्णी

यवतमाळ जिल्ह्य़ातील केवळ आठ तालुक्यात १६ महसूल मंडळात प्रशासनाने दुष्काळ जाहीर करा या मध्ये आर्णी तालूका वगळण्यात आलेला आहे जून मध्ये उशीरा आलेला पाऊस नंतर सतत आलेला पाऊस त्या मूळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दिवाळीत येणार सोयाबीन चे पिक हातातून गेले एकरी एक ते दोन किंटल सोयाबीन शेतकऱ्याच्या हातात आले. उत्पन्नात 60 ते 40% ...
Read more
Sahebrao Kamble यांचा विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य सत्कार.

उमरखेड प्रतिनिधी: कॉंग्रेस पक्षाच्या सलग्नीत असलेल्या राजीव गांधी पंचायतराज संघटनेच्या प्रदेश महासचिवपदी निवड झाल्याबदल शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या वेळी प्रो डॉ अनिल काळबांडे, संतोष निथळे, उत्तमराव शिंगणकर, पेंटर गजानन काळबांडे, राहुल काळबांडे,दत्ता मुन्नेश्वर, यशवंत काळबांडे. भिमराव आठवले,राजसाहेब पंडीत, दादाराव अठवले, गजानन शिंगणकर, अविनाश खंदारे, सुधाकर कांबळे , सरपंच ...
Read more
Nagar Parishad Umarkhed: नागरिकांच्या जागरूकतेमुळे निकृष्ट होणारे रस्त्याचे काम थांबले.

Nagar Parishad Umarkhed: शहरातील हनुमान वार्डातील रस्त्याचे काम पुसद येथील नामांकित कंत्राटदाराला देण्यात आले होते त्या रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणारा दगड हा निकृष्ट दर्जाचा रस्त्यावर आणून टाकण्यात आला ही गोष्ट नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी नगरपरिषद बांधकाम विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर सदर निकृष्ट विहिरीचा दगड हा संबंधित ठेकेदाराला उचलण्यास लावण्यात आला. सद्यस्थितीत उमरखेड तालुक्यात ...
Read more
Vanchit Bahujan Aghadi Protest: घाटंजी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा..!

Vanchit Bahujan Aghadi Protest: गेल्या अनेक वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यासह घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यावर अस्मानी व सुलतानी संकट येत आहे, त्यातच चालू खरीप हंगामात जून महिना कोरडा गेल्याने पेरण्या उशिरा झाल्या. जुलै – ऑगस्ट महिन्याच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस पिके पूर्णता चिबडली त्यातच सोयाबीन पिकावर येलो मोझाक आल्याने सोयाबीनचा उतारा एकरी दोन क्विंटल च्या आत आला, कपाशीला ...
Read more
Prakash Ambedkar : संविधानाचे रक्षण करण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होत असलेल्या Samvidhan Samman Rally सर्वांनी सहभागी व्हावे..!!

Prakash Ambedkar Samvidhan Samman Rally : वंचित *बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मेश्राम यांचे सर्वांना आवाहन. मुळावा : संघ भाजपाने भारतीय संविधान आणि लोकशाहीचा बीमोड करुन मनुस्मृतीनुसार देशाची व्यवस्था निर्माण करण्याचा विडा उचलला आहे.लोकशाहीचे सर्व स्तंभ विकल्या गेलेले आहेत, कंत्राटीकरणाचा सपाटा सुरू आहे, शिक्षणाचे बाजारीकरण सुरू आहे, शिक्षण घेऊन करोडो तरुण बेरोजगार होऊन दर दर भटकत ...
Read more