Maharashtra Schools: विद्यार्थ्यांचा सामान्य शनिवार होणार “आनंददायी शनिवार.”

Maharashtra Schools: आतापासून शालेय विद्यार्थ्यांचा प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार होणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये ”आनंददायी शनिवार” हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या उद्देशाला हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यामध्ये समावेश करण्यात आला आहे. सोबतच शालेय शिक्षण विभागाकडून परिपत्रक देखील ...
Read more
एस टी चालक व वाहक यांच्या कर्तव्यडक्षयतेने वाचले महिलेचे प्राण.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* महिला प्रवासीला पोहचविले आरोग्य केंद्रात. राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बस मधे प्रवासी घेऊन जात असताना अचानक एका महिलेची प्रकृती बिघडली त्यात त्या महिलेला चक्कर आल्याने बेशुद्ध पडली एस टी बस चालक व वाहक यांनी सतर्कता बाळगत तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचविल्याने एस टी चालक व वाहक यांचे कौतुक केल्या ...
Read more
Lok Sabha Elections 2024: सोशल मीडियावर रंगतेय मोठी चर्चा, अँड. Wamanrao Chatap यांनी लोकसभा लढवावी.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* Lok Sabha Elections 2024: शेतकरी युवा विदर्भवादी जनमताचा सुर. राजकारणातील एक प्रामाणिक होतकरू शेतकरी विदर्भवादी लोकप्रिय झुंजार नेतृत्व म्हणून ॲड. Wamanrao Chatap माजी आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र यांची ओळख सर्वत्र आहे. यापूर्वी दोनदा लोकसभा निवडणूक लढवून मोठे मताधिक्य चटपांनी घेतले.पराभवानंतरही लोकांशी सतत संपर्क आणि शेतकरी व वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ...
Read more
Uddhav Thackeray: उद्वधवसाहेबांची कडवट शिवसैनिकांना भेट-आणि क्षणात अक्षरशः संपूर्ण परिसर भगवामय झाला.

Uddhav Thackeray: राळेगाव येथील सभेनंतर सन्माननीय पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची यवतमाळ रेमंड रेस्टहाऊसला असताना यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक रवि गझलवार – आशिष सावंकार यांनी संतोष ढवळे यांच्यासमोर आमच्या साहेबांची आम्हाला भेट घालून देण्याकरिता हट्ट केला. असता त्या हट्टयाला पूर्ण करण्याकरिता संतोष ढवळे यांनी क्षणाचाही विलंब न करता ही ...
Read more
One Nation One Election.

One Nation One Election: एक अत्यंत महत्वाचा मुद्दा भारतात वेगाने वाढत आहे तो म्हणजे एक राष्ट्र, एक निवडणूक. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुकांबाबत समितीने 14 मार्च 2024 रोजी गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला अहवाल सादर केला. देशभरात एकाचवेळी निवडणुका राबविण्याच्या शिफारसी मांडण्यासाठी मागच्या वर्षी ...
Read more
प्रकाश भिलवंडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा व कवी संमेलनास मधु गिरगावकर यांची उपस्थिती.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* युनिक पब्लिक स्लूल नरसीचे अध्यक्ष प्रकाश भिलवंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा निवृत्त सनदी अधिकारी श्री मधु जी गिरगावकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व कवी संमेलनाचा मनसोक्त आनंद घेतला कवी संमेलन ऊत्साही वातावरणात पार पाडले याप्रसंगी कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी जगन शेळके यांची उपस्थिती होती कवी राजेसाहेब कदम अहमदपूरकर, ...
Read more
शुक्रवारी भावगीत लोकगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा: भाविकांचे श्रद्धास्थान भगवान मुंगसाजी माउली यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्त साधून श्री मुंगसाजी महाराज संस्थान, स्वयंभू (समाधी) धामणगाव देव यांच्या तर्फे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सुप्रसिद्ध सिने व लोकगीत गायक आनंद शिंदे व संच यांचा गीत प्रल्हादाचे स्वर आनंदाचे हा ...
Read more
बाभुळगाव येथील जि प उच्च प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.

*बाभुळगाव, तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* दर वर्षी साजरा होणारा सांस्कृतिक कार्यक्रमाचा हा सोहळा चिमुकल्यांसाठीच नव्हे तर प्रेक्षकांसाठी सुद्धा आनंदाची पर्वणी असतो. या वेळि विविध कला आविष्कारातून विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक, सामाजिक व मनोरंजनात्मक सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनल निखील तातेड अध्यक्षा शा.व्य.स.या होत्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बाभुळगाव चे पोलीस निरीक्षक सुनिल हुड होते. प्रमुख पाहुणे म्हणून ...
Read more
कोलवाई ग्रा. प. घरकुल वाटपात सावळा गोंधळ!

*दारव्हा प्रतिनिधी चेतन पवार* ग्रामसभा न घेता मर्जीतल्या लोकांना घरकुलाचा लाभ. तालुक्यातील कोलवाई ग्राम पंचायतीत घरकुल वाटपात सावळा गोंधळ असून,घरकुल योजनेचा लाभ ग्रामसभा न घेताच मर्जीतल्या लोकांना देण्यात आलेला आहे.यामुळे मात्र गरजू लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहिलेले आहे.या प्रकरणाची चौकशी करून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली आहे. गोरगरीब ...
Read more