Airtel SIM New Rules : जर कोणीही एअरटेल टेलिकॉम कंपनीच्या सिम वापरात असेल तर त्याच्यासाठी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे.Airtel Sim Card Service.एअरटेल कंपनीने ट्रायच्या निर्देशावरून ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास आता एअरटेल सिम धारकांची सेवा बंद होणार आहे.
एअरटेलच्या सर्व जुन्या आणि नवीन सिम खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आता सिम एक्टिवेशन आणि त्यासाठी किमान किती रिचार्ज करावा लागेल याचे नियम समजून घेणे जरुरी झाले आहे.
उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी एअरटेलचे कमी किमतीचे रिचार्ज प्लान द्वारे ठेवणे सुलभ होते.Airtel Recharge Plan.मात्र आता एअरटेल कंपनीच्या या नवीन नियमानुसार,या टेलिफोन कंपनीने आपल्या किमान रिचार्ज प्लानची रक्कम वाढविली आहे.
आता या नियमांचे पालन न केल्यास एअरटेल चे सिम धारकांची सिम सेवा कधी बंद होऊ शकते.
Airtel SIM New Rules : हे आहेत एअरटेल टेलिकॉम चे नवीन नियम.
आता कोणत्याही एअरटेल सिम धारकाला किंवा नवीन एअरटेल सिम खरेदी करणाऱ्याला आपली या कंपनीची सेवा सुरू ठेवण्यासाठी किमान दराचे रिचार्ज प्लान घेणे आवश्यक करण्यात आलेले आहे.
एअरटेल टेलिकॉमने आपली सिम सेवा निरंतर सुरू ठेवण्यासाठी आता कमीत कमी 128 रुपये,किंवा त्याहून अधिक किमतीचे रिचार्ज करणे आपल्या सिम धारकांना बंधनकारक केलेले आहे.
नवीन स्वस्त प्रीपेड प्लॅन सुद्धा सादर
या नवीन नियमानुसार एअरटेल टेलिफोन ने आता यासाठी काही नवीन स्वस्त प्रीपेड प्लॅन सुद्धा सादर केलेले आहे.यात एअरटेलचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन फक्त 199 रुपयांचा आहे.
यामुळे एअरटेल सिम सक्रिय ठेवण्यासाठी आता किमान 1999 रुपयांचा रिचार्ज दर महिना करावा लागेल.विशेष म्हणजे यापूर्वीची ही रिचार्ज प्लानची रक्कम 155 रुपये होती.आता ती 128 रुपयांनी वाढविण्यात आलेली आहे.
एअरटेलचा सिम रिचार्ज केला नाही तर नंबर बंद होण्याचा धोका.
देशात कोट्यावधी नागरिक सध्या एअरटेलची सिम सेवा वापरात घेतात.इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीची सिम वापरताना निर्धारित वेळेत त्याला रिचार्ज केल्यास तो नंबर बंद होण्याचा नियम आहे.असाच एअरटेलच्या नियमाच्या बाबतीत आहे.
मात्र आताच्या नवीन नियमानुसार ही टेलिकॉम कंपनी आता आपल्या सिम धारकाची सेवा जर निर्धारित वेळेत रिचार्ज केले नाही तर बंद करू शकते.
या परिस्थितीत बंद होणार एअरटेल च सिम
- जर एअरटेल सिम धारकांनी कोणताही इन्कमिंग किंवा आउट गोईंग कॉल केला नाही.
- कोणताही एसएमएस पाठवले नाही.
- आपल्या Sim वर इंटरनेट डाटा वापरला नाही.
- आपल्या सिम खात्यात किमान 20 रुपये जर शिल्लक ठेवले नाही.
वरील अशा परिस्थितीमध्ये एअरटेल टेलिकॉम आपल्या सिम धारकाचा सिम सेवेतून निष्क्रिय करू शकते.
Sim Card सेवा बंद पडल्यास हे होणार.
जर कोणत्या एअरटेल सिम धारकांनी सतत 90 दिवस आपला सिम निष्क्रिय ठेवल्यास किंवा त्याच्या वापर न केल्यास अशा परिस्थितीत एअरटेल टेलिकॉम अशा ग्राहकांना 15 दिवसांचा अतिरिक्त देणार आहे.
- या कालावधीत जर संबंधित नंबर पुन्हा सक्रिय केल्या जाऊ शकते.मात्र यासाठी या सिम खात्यात किमान 20 रुपये शिल्लक असणे आवश्यक असेल.
- 15 दिवसात ही सिमवर कोणताही रिचार्ज किंवा कॉल केला गेल्या नाही तर एअरटेल चे सिम कार्ड कायमस्वरूपी बंद होणार आहे.
- यानंतर हाच नंबर एअरटेल टेलिकॉम च्या नियमानुसार इतर दुसऱ्या ग्राहकांना दिल्या जाण्याची शक्यता आहे.
सिम एकटीव ठेवण्यासाठी करा हे उपाय.
एअरटेल कंपनीने आणलेल्या नवीन नियमानुसार आता एअरटेल कंपनीचा सिम दर 90 दिवसांनी किमान 128 रुपयांचा रिचार्ज करणे आवश्यक राहणार आहे.यामुळे संबंधित नंबर नेहमी सक्रिय राहील.
- यावर नियमित कोणता ना कोणता कॉल करा.
- एसएमएस पाठवा.
- किंवा इंटरनेट डाटा वापरा.
- आपल्या खात्यात किमान 20 रुपये शिल्लक ठेवा.
- सिम धारकाला पंधरा दिवसांचा अतिरिक्त ग्रेस पिरियड मिळणार आहे.
एअरटेल टेलिकॉम ने आता आपले Sim Card सक्रिय ठेवण्यासाठी किमान रिचार्ज प्लान घेणे यासाठी नियम कडक केलेले आहे.जर आपला सिम कार्ड कायमस्वरूपी बंद होऊ नये,पासून वाचवायचा असेल तर आता एअरटेल सिम धारकांना 90 दिवसातून किमान एकदा तरी 128 रुपयांचा रिचार्ज करणे आवश्यक करण्यात आलेले आहे.
तसेच यातून नियमितपणे कॉल एसएमएस आणि इंटरनेट वापरणे धारकासाठी फायदेशीर ठरेल. या नियमानुसार आपल्या सिम सेवेची काळजी घेतली,तर एअरटेल नंबर बंद पडणार नाही, किंवा डीएक्टिव्ह होण्याची चिंता राहणार नाही.